- Home »
- Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
आव्वाज कुणाचा? राज्यातील तब्बल ४७ मतदारसंघांत शिवसेना VS शिवसेना सामना..
या निवडणुकीतही काही मतदारसंघात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचे शिलेदार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
काय सांगता! ‘या’ मतदारसंघात मविआतील पक्षच आमनेसामने; जागावाटपाचा घोळ मिटला नाहीच
Maharashtra Elections 2024 : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. आता ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्यासाठी मुदत आहे. या मुदतीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. जागावाटप आणि उमेदवारांची नावे निश्चित झाल्यानंतर उमेदवारांनी अर्ज भरले. मात्र तरीही अनेक ठिकाणी बंडखोरी झाली. तर अनेक […]
लोकसभेला रुसले, शिंदेंबरोबर गेले, मुलाला तिकीट मिळताच बबनराव घोलपांची घरवापसी…
माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.
उद्धव ठाकरेंना धक्का! तिकीट वाटपानंतर बडनेरात नाराजी उफाळली; प्रिती बंड अपक्ष लढणार
बडनेरामध्ये सुनील खराटे यांना तिकीट देण्यात आलं आहे. नाराज झालेल्या ठाकरे गटाच्या प्रीती बंड यांनी बंड केलं आहे.
संभाजी ब्रिगेड 50 जागा स्वबळावर लढणार, राजेंद्र शिंगणेंविरोधात दिला पहिला उमेदवार…
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद नारायणराव भानुसे रिंगणात उतरवले.
ठाकरे गटाची तिसरी यादी जाहीर, मुंबईतल्या जागांवर 3 शिलेदार रिंगणात…
ठाकरे गटाने तिसरी (UBT) यादी जाहीर केली आहे. ठाकरेंनी या तिसऱ्या यादीत 3 उमेदवार जाहीर केले आहेत.
मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर; श्रीगोंद्यातून अनुराधा नागवडेंना तिकीट
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.
सहा तास थांबून फक्त 40 सेकंद भेटले, जगतापांना उमेदवारी मिळताच महादेव बाबर ठाकरेंवर संतापले
ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार महादेव बाबर (Mahadev Babar) हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. ते बंडखोरीच्या पवित्र्यात आहे.
मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसच्या मागं पाळीव कुत्र्यासारखे फिरता; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
काँग्रेसला कोकणातून उद्धव ठाकरेने भुईसपाट केलं आहे, संपवून टाकलं आहे. जर कोकणात सर्व जागा उबाठा लढणार तर विदर्भात
‘इंडिया’ आघाडीच काँग्रेसची डोकेदुखी? महाराष्ट्रात फक्त 85 जागा लढण्याचा अर्थ काय..
काँग्रेस किमान १०० जागांवर लढणार असा सूर पक्षाच्या नेत्यांकडून आळवला जात आहे.
