Devendra Fadanvis यांनी ठाकरेंनी केलेल्या मुंबईमधील काही मतदान केंद्रावरून संथ गतीने मतदान होत असल्याच्या आरोपांना उत्तर दिले.
मुंबईत 6 लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. दरम्यान, अनेक मतदान केंद्रावर अडचणी निर्माण केल्या जात आहेत असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.
उद्धव ठाकरेंना अनेक आजार झाले आहेत. ते चिडलेले आणि घाबरलेले आहेत. त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे.
मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी भावेश भिंडेला अटक झाली आहे. या प्रकरणात उद्धव ठाकरे गट अडचणीत आला आहे.
उद्धव ठाकरेंचा भगव्याशी काहीही संबंध राहिलेला नाही. त्यांचा संबंध हिरव्याशी आहे, अशी टीका पडळकरांनी केली होती.
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी आज शेवटचा दिवस आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र
ठाकरे नावाचा कुणीतरी पाहिजे म्हणून एक ठाकरे भाड्याने घेतलाल आहे असा थेट घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते मुंबईत प्रचार सभेत बोलत होते.
हिंदुत्व सोडलं असा आरोप करतात. मात्र, आम्ही हिंदूत्व नाही तर भाजप सोडल आहे. तसंच, आम्ही मोदी भक्त नसून देशभक्त आहोत असा पलटवार ठाकरेंनी केला.
उद्धव ठाकरेंनी काही मतदारंसघात मतदारांच्या बोटाला आधीच शाई लावली जाते, असा आरोप केला. त्या आरोपाला आता आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं.
मोदींच्या काळात बेरोजगारी आणि महागाई वाढल्याचा आरोपही खरगेंनी केला.