- Home »
- uddhav thackrey
uddhav thackrey
असे मित्र पुन्हा मिळत नाहीत; अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना उद्धव ठाकरे भावुक
शोकप्रस्तावावर विविध नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या भावना विशेष लक्षवेधी ठरल्या.
राज्यसभा निवडणुक – आघाडीत ‘सीट शेअरिंग’ची चुरस; ठाकरेंची थेट काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा
सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यात थेट चर्चा सुरू आहे.
‘सामना’तून काँग्रेसला कानपिचक्या; छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपूची तुलना पुन्हा चर्चेत
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना कानपिचक्या दिल्या आहेत.
मराठी मुंबईचा सामाजिक समतोल बिघडला…, मुख्यमंत्र्यांनी भाजपचा महापौर मुंबईवर लादल्याचा शिवसेनेचा आरोप
मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे विराजमान झाल्यानंतर शिवसेनेने हा महाराष्ट्रासाठी “काळा दिवस” असल्याचा आरोप केला.
भगतसिंग कोश्यारींच्या वक्तव्यावरून राजकीय वादंग; संदीप देशपांडे व संजय राऊतांकडून प्रत्युत्तर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संदर्भातील वक्तव्यांमुळे वातावरण तापले आहे.
मोदींनी नक्की काय केले की, ज्यामुळे महाराष्ट्र… भाजपच्या यशावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांत भाजपने मिळवलेले यश खरे नसून ते “कृत्रिम कमळांचे” यश असल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे.
आजच्या राजकारणात ‘गुलामांचा बाजार’, सध्याच्या राजकारणावर राज ठाकरे यांचं भाष्य
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आठवणींना उजाळा देत बाळासाहेबांमधील कलाकार, व्यासंगी व्यक्तिमत्त्व आणि निर्भीड राजकारणी यांचा सखोल आढावा घेतला.
शिंदेंचा गेम, ठाकरे-फडणवीसांमध्ये चर्चा?, राऊतांनी आतल्या घडामोडी सांगितल्याने खळबळ
महापौरपदावरील राजकीय घडामोडींवर शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना जोरदार टीका केली.
महापौर पदासाठी पडद्यामागच्या हालचालींना वेग; शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या संपर्कात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटातील काही नगरसेवकांचा थेट उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क असल्याचा खुलासा झाला आहे.
कोणत्या 7 कारणांमुळे भाजपने शिवसेना उबाठा-मनसेला दिली मात; ज्याचा ठाकरे बंधूंनी विचारही केला नसेल
निवडणुकीत मुंबईसारख्या राजकीयदृष्ट्या अवघड मानल्या जाणाऱ्या महानगरात भाजपने आखलेल्या दीर्घकालीन आणि सूक्ष्म रणनीतीचे हे फलित आहे.
