- Home »
- Udhhav Thackarey
Udhhav Thackarey
ओमराजे ते संजय जाधव बंडखोर खासदारांची पोलखोल! विकास निधीची तक्रार पण आतापर्यंत मंजूर निधी खर्चच केला नाही
Exposing UBT rebel MP खासदारांकडून पक्ष सोडण्याची जी काही कारणं देण्यात आली. त्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
…म्हणून ओमराजेंनी घेतला शिंदे गटात जाण्याचा निर्णय; तानाजी सावंतांनी सांगितलं कारण
UBT MP Split ओमराजे निंबाळकरांनी शिंदे गटात प्रवेशाची घोषणा केली. यावर शिंदेंचे नेते आणि धाराशिवचे आमदार तानाजी सावंत यांनी स्पष्टीकरण दिलं.
नाराजी हेरली, ठाकरे बेसावध असतानाच दिल्लीला रवाना; संजय जाधव अन् संजय देशमुख शिंदेंच्या गळाला कसे लागले?
Split in Thackeray Shivsena शिवसेनेचा वर्धापन दिन अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपलेला असताना ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
उद्धव ठाकरे आमदार राहणार की खासदार होणार? संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितलं
ठाकरे कुटुंबातून पहिला खासदार राज्यसभेत जाणार का, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र या चर्चांना संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे.
उद्धव ठाकरे संख्याबळाच्या कोंडीत; विधान परिषदेचा मार्ग राज्यसभा निवडणुकीवर अवलंबून
सध्याच्या स्थितीत महाविकास आघाडीकडे कोटा स्वबळावर पूर्ण करण्याइतके संख्याबळ नसल्याने, ठाकरे यांच्या पुनर्निवडीबाबत अनिश्चितता.
निवडणुकीत राज्यामध्ये पैशांचा धूर; ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची चौफेर फटकेबाजी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहतायेत. निवडणुकीत सत्तेत सोबत बसलेले घटक पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.
मुंबई महानगरपालिकेत तब्बल 11 लाख दुबार मतदार!; निवडणूक आयोगाचा खुलासा
मुंबई महानगरपालिकेच्या मतदारयादीत तब्बल ११ लाख दुबार मतदार असल्याचा दावा. मनसे नेते बाळा नांदगावकर चांगलेच आक्रमक.
ठाकरेंची मशाल न घेता माजीमंत्री गडाख निवडणुकीच्या रिंगणात…हे आहे नव पक्ष चिन्ह
Shankarrao Gadakh यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यामुळे अहिल्यानगरमधून ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
सावध राहा, नाही तर अॅनाकोंडा येईल; शोलेचा डायलॉग म्हणत उद्धव यांचा निवडणूक आयोगासह सरकारला चिमटा
शोलेचा एक डायलॉग ठाकरेंनी यावेळी म्हटला, दूर गांव गांव में जब बच्चा रोता है तो मां कहती है, सोजा नही तो गब्बर आ जायेगा. तसंच आता सांगतो, तुम्ही सावध राहा, नाही तर अॅनाकोंडा येईल”
आम्हालाही आता याचा सोक्ष मोक्ष लावायचय; न्यायालयातील सुनावणीवर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
ऑगस्टमध्ये निकाल देणार असतील तर नक्कीच एक समाधानकारक गोष्ट आहे. आमची शेवटची एक आशा आता सर्वोच्च न्यायालयच आहे,