- Home »
- Unseasonal Rain
Unseasonal Rain
मध्य महाराष्ट्र अन् मराठवाड्यात वादळी पाऊस; हवामान विभागाचा अंदाज काय?
देशात मागील चोवीस तासात राजस्थान येथील बारमेर येथे उच्चांकी ४८.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज काय?
उष्ण आणि दमट वातावरणामुळे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने यलो अलर्ट जारी केला आहे.
मराठवाड्यात उन्हाचा तडाखा; हवामान विभागाचा अवकाळी पावसाचा अंदाज
हलक्या पावसाची शक्यता असली तरी उष्णतेपासून मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत.
सांगली, पुणे, नांदेड अन्.. ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज पुन्हा अवकाळी पाऊस; यलो अलर्ट जारी
Maharashtra Weather Alert : राज्यातील अनेक भागात सध्या तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे.
अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका; राज्यात २ लाख हेक्टर नुकसान, कृषीमंत्री मदतीबद्दल काय म्हणाले?
अवकाळी पावसाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये २९ जिल्ह्यात २ लाख ४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालं आहे.
राज्यावर अवकाळीचं संकट कायम! पुढील 48 तास धोक्याचे तर 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट
Unseasonal Rain राज्यावर पावसाचं संकट राज्यावर कायम आहे. कारण हवामान विभागाने आज पुन्हा 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.
Unseasonal Rain : पुढील 3 ते 4 दिवस वादळी पाऊस; पुणे, सातारा, नाशिकमध्ये गारपीट, हवामान विभागाचा अंदाज
राज्यात पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
Unseasonal Rain : राज्यात पुढील 3 दिवस पावसाचा धुमाकूळ…हवामान विभागाकडून ‘ऑरेंज’ अलर्ट
राज्यातील मध्य महाराष्ट्रासह दक्षिण महराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाने वर्तवलायं.
सावधान! शक्ती चक्रीवादळ घोंगावतंय, कोकणाला झोडपणार; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या पट्ट्याचे येत्या 36 तासांत चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे.
अवकाळीचा फटका! अहिल्यानगर जिल्ह्यात कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी
Farmers Loss Due To Unseasonal Rain In Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली (Ahilyanagar News) आहे. परंतु याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय. अवकाळी पावसामुळे (unseasonal rain) कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. भिजलेल्या कांद्याला व्यापारी घेत नाही. तसेच कांद्याला भाव नसल्याने उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने बळीराजा अक्षरशः हवालदिल झाला (Onion farmers […]