- Home »
- Uttar Pradesh
Uttar Pradesh
Train Accident : साबरमती एक्सप्रेस रुळावरून घसरली; मध्यरात्रीच्या घटनेने प्रवाशांत घबराट
साबरमती एक्सप्रेस कानपूर आणि भीमसेन (Uttar Pradesh) स्टेशनच्या दरम्यान असलेल्या एका ब्लॉक सेक्शनमध्ये रुळावरून घसरली.
पाकिस्तान भारतात विलीन होणार? भाजप नेत्याने केली मोठी भविष्यवाणी
एक तर पाकिस्तानचं भारतात विलीनीकरण तरी होईल नाहीतर हा देश जगाच्या नकाशावरून नष्ट तरी होईल असे वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
किरकोळ वादानंतर अलिगढ मुस्लिम विद्यापीठात फायरिंग; दोन कर्मचारी गोळी लागल्यानं जखमी
उत्तर प्रदेशातील अलिगड जिल्ह्यात फायरिंगच्या घटनेनं दहशत. विद्यापीठातील मेडिकल कॉलनीत किरकोळ वादानंतर गोळीबार.
CM योगींना मोठा धक्का… कावड यात्रेतील ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाला स्थगिती.. कोर्टात काय घडलं?
तीन राज्यांमधील भाजप सरकारला झटके देत सुप्रीम कोर्टाने कावड यात्रेसंबंधीच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिलीय
मोठी बातमी : उत्तर प्रदेशमध्ये रेल्वेचा आणखी एक अपघात; मालगाडी पटरीवरून घसरली
शनिवारी अमरोहा येथे रेल्वे अपघात घडला आहे. मुरादाबादहून दिल्लीकडे जाणारी मालगाडी अमरोहा रेल्वे स्टेशनजवळ पटरीवरून घसरली आहे.
स्फोटाचा मोठा आवाज झाला अन् ; ट्रेन चालकाची आपबिती, पण गावकरी वेगळेच सांगतायत
जिल्हाधिकारी डॉ. नेहा शर्मा यांच्या अपघाताबाबत माहिती देण्यात आली आहे. ट्रेनचे आठ डब्बे पटरीवरून घसरले आहे.
मोठी बातमी! हाथरस सत्संग प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक; दुर्घटनेत १२१ जणांनी गमावले प्राण
उत्तर प्रदेशातील हाथरसर दुर्घटनेबाबत मोठी बातमी समोर येत आहे. येथे सत्संगाचा कार्यक्रमक आयोजीत करणाऱा आरोपी सापडला आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी अलिगडला पोहचले; हाथरस सत्संग चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबाची घेतली भेट
हाथर येथील सत्संग या धार्मिक कार्यक्रमात चेंगराचंगरी सुमारे १२१ लोकांचा मृत्यू झाला. तिथे मृतांच्या कुटुंबाला राहुल गांधींनी भेट दिली.
किंकाळ्या अन् आक्रोश.. विदारक दृश्य पाहून शिपायाला हार्ट अटॅक; हाथरसचा सुन्न करणारा रिपोर्ट
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये काल सत्संगात चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत दीडशे पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
सत्संगमधील चेंगराचेंगरीच्या घटनेत मृतांमध्ये वाढ; १२२ वर मृतांची संख्या, १५० पेक्षा अधिकजण जखमी
उत्तर प्रदेशातील हाथर येथे् घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्यांच्या आकड्यात वाढ होत आहे. हा आकला आता ११६ वरून १२२ गेलाय.