त्यामुळे शेतकऱ्याची फसवणूकच सत्ताधारी करत असतील तर त्यांनी न्याय मागायचा कुणाकडे असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडी ही निराशेच्या गर्तेत गेली आहे. मात्र पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आलेली
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. सरकारला जाग येण्यासाठी आणखी किती वाट पाहताय? असा
तिसऱ्या फेरीतही वडेट्टीवार पिछाडीवर असून कृष्णलाल सहारेंनी 3221 मतांनी आघाडी घेतली.
विरोधकांनी अभ्यास करून बोललं पाहिजे. कुठंतरी बातमी आली की, लगेच त्याच्यावर बोलायचं अन् महाराष्ट्राची बदनामी करायची हे बंद केले पाहिजे
राज ठाकरे हे गोंधळलेले नेते आहेत. मुख्यमंत्र्यांना फायदा व्हावा यासाठी उद्धव शिवसेना - मनसे पक्षात भाजपने भांडण लावले आहे.
विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. त्यामध्ये मंत्र्यांच्या उपस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत आज (दि.5) सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देत आहे.
Vijay Vadettiwar यांनी धारावी विकास प्रकल्पावरून सरकारवर गंभीर आरोप केले. मुंबई अदाणींच्या घशात घालण्याचं काम सुरू आहे. असं ते म्हणाले.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी समृद्धी महामार्गावर वर्षापूर्वी झालेल्या आपघातावरन सरकारला चांगलाचं घेरलं.