- Home »
- weather
weather
थंडीचा कडाका ओसरताच पावसाच्या सरी कोसळणार; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
27 जानेवारीपासून महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी होईल, परंतु दिवसा तापमानात वाढ आणि उष्ण हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
20 ते 25 ऑक्टोबर दरम्यान राज्यावर मोठं संकट! वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
राज्यभर आणि देशातील अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होताना दिसत आहे.
राज्यात पावसाचा जोर वाढला! मुंबई-ठाण्यात हवापालट; विदर्भासह, मराठवाड्याला अलर्ट
Maharashtra Rain Update : गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर (Maharashtra Rain) अधूनमधून जोरदार सरी बरसत आहेत. आज (31 ऑगस्ट) मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात मोठा पावसाचा इशारा नसला तरी रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने (Weather) वर्तवला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Rain Update) जारी […]
छत्री घेवूनच बाहेर पडा! आज मुसळधार कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
Maharashtra Rain Update IMD Issues Orange Alert : मागील दोन महिन्यांपासून जोरदार पाऊस (Rain Update) पडतोय. राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी नद्या दुथड्या भरून वाहत आहे. पुढील चार दिवस पावसाचा हा जोर कायम (IMD Issues Orange Alert) राहणार, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय. राज्यात घाटमाथ्यासह नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला […]
Rain Update : 10 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट! उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता
Maharashtra Rain Update Yellow alert for 10 districts : राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळीचा कहर पाहायला मिळाला होता. त्यानंतर पावसाने उघडीप दिली आहे. आता उन्हाचा चटका आणि उकाड्यात (Rain Update) देखील वाढ झाली आहे. तर हवामान विभागाने (Weather Update) उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सतर्कतेचा […]
Weather : होळीआधीच महाराष्ट्रात उष्णतेची दुसरी लाट; ‘या’ ५ जिल्ह्यांना येलो अलर्ट
मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा,विदर्भात तापमानात वाढ झाली आहे तर कोकणात उष्णेच्या लाटेचा इशारा दिला आहे. कमाल तापमान
Government Schemes : तारबंदी योजना नेमकी आहे तरी काय? वाचा!
Government Schemes : शेतात पिकांची पेरणी (Planting of crops)केल्यानंतर हवामानामुळे (weather) पिकाची नासाडी तर होणार नाही ना, की कीड किंवा रोगांचा प्रादुर्भाव तर नाही ना, अशी भीती शेतकऱ्यांना (Farmers)सतावत असते. पण बहुतांश शेतकऱ्यांची दुसरी मोठी समस्या आहे. ते म्हणजे शेतातील उभ्या पिकांवर भटक्या जनावरांचा हल्ला. अनेक ठिकाणी भटकी जनावरे हे शेतमालाचे नुकसान करतात. सध्याच्या काळात […]
