Ashok Chavhan : अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाण्याची सतत चर्चा का होते?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या आधीपासून कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा रंगली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये असतानाही अशी चर्चा होती, त्यामुळे सातत्याने अशोक चव्हाण भाजपसोबत जाण्याची चर्चा का होतेय? ते भाजपात गेल्यास कॉंग्रेसला काय फटका बसेल? जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पाहा.
Tags
संबंधित बातम्या
नारायण राणेंचा स्वबळाचा नारा; दादा अन् शिंदे सेनेला एकही जागा मिळणार नाही?
1 hour ago
अजित पवारांवर टीका करणं टाळा, आम्हाला त्यांची गरज…; भाजप नेत्यांची संघाला विनंती
3 days ago
मंत्री विखे फोन उचलत नाही, महाजन-चव्हाणांबाबत तोच अनुभव; अजितदादांचे आमदार संतापले
3 days ago
निवडणूक न लढताच विजयी; ‘या’ राज्यात भाजपाचा स्ट्राईक रेट सत्तरी पार
3 days ago