Vijay Outi is not tired of praising Nilesh Lanke पारनेर तालुका बाजार समिती (Parner Taluka Market Committee) निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत खा. सुजय विखे (sujay vikhe) यांनी भाजपचा स्वतंत्र पॅनल उभा केला. त्या विरोधात राष्ट्रवादी आणि ठाकरे गट हा एकत्र येणार का, असा सवाल उपस्थित निर्माण झाला होता. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी या […]
Sujay Vikhe Said Sena leaders sacrificed themselves for power: पारनेर तालुका बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार विजय औटी (vijay auti) या दोन मातब्बर विरोधकांनी आपसात समेट घडविला आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप व विखे […]
Maratha Kranti Morcha : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha reservation) पुर्नविचार याचिका फेटाळली आहे. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज पंढरपूरमध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाजाच्यावतीने शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी आणि आंदोलन केलं. सत्तेत आल्यावर मराठा समाजाल आरक्षण देऊ असे […]
उद्धव ठाकरे यांनी 2019 साली भाजपसोबत विश्वासघात करत काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसल्यानेच महाविकास आघाडीचं सरकार पडलं असल्याचा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. बावनकुळे आज अहमदनगरमध्ये छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनाला आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. आंबेडकर-वागळे वादात हरी नरकेंची उडी, ‘ते स्वत:ला पुरोगाम्यांचे शंकराचार्य समजतात’ पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, […]
नगरमध्ये घडत असलेल्या घडामोडींविषयी आमदार संग्राम जगताप यांनी लेट्अपला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केलीय. या मुलाखती दरम्यान बाहेरच्या लोकांना कोण जिल्ह्यात आणतंय? शहरांत कोण अशांतता पसरवण्याचं काम करीत आहेत? याबद्दल स्पष्ट केलंय आहे. आमदार संग्राम जगताप म्हणाले, बाहेरच्या लोकांना इथल्या प्रश्नांची माहिती नाही. ज्या लोकांना इथं कोणी विचारत नाहीत. लोकं बाहेरच्या लोकांना जिल्ह्यात आणतात, […]
नितेश राणेंच्या नजरेचं मला काय, माझ्यासाठी नगरकरांची नजर महत्वाची असल्याचं अहमदनगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी लेट्अपला दिलेल्या मुलाखतीत ठणकावून सांगितलं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर शहरात व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्याची प्रकरणे घडली आहेत. या घटनेतील पीडितांना भेटण्यासाठी भाजपचे आमदार नितेश राणे अहमदनरला आले होते. पीडितांच्या भेटीनंतर आमदार राणेंनी आमदार जगतापांचा कडक शब्दांत […]