- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
भाजपचं काम अपूर्णच, पूर्ण करा नाहीतर मला बोलवा; वागळे प्रकरणी राणेंच्या खुलेआम सूचना
Nitesh Rane On Nikhil Wagale : निखिल वागळे (Nikhil Wagale) स्वस्तात वापस गेलायं, पुणे भाजपचं काम अपूर्णच, ते पूर्ण नाहीतर मला बोलवा, या शब्दांत भाजपचे आमदार आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कार्यकर्त्यांना खुलेआम सूचना दिल्या आहेत. दरम्यान, पुण्यातील आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. यावेळी नितेश राणेंनी विविध मुद्द्यावर थेट भाष्य केलं आहे. भाजपमध्ये […]
-
चर्चेला पूर्णविराम! युपीमध्ये ‘इंडिया’ आघाडीला भगदाड; आरएलडीचे जयंत चौधरींचा एनडीएत प्रवेश
Jayant Choudhari News : उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीला भगदाड पडलं आहे. राष्ट्रीय लोकदल (आरएलडी)चे प्रमुख जयंत चौधरी (Jayant Choudhari) यांनी भाजपप्रणित एनडीएत प्रवेश केला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मागील अनेक दिवसांपासून जयंत चौधरी एनडीएत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर जयंत चौधरी यांनी प्रवेश करत चर्चेला पूर्णविराम दिला आहे. दिग्दर्शक […]
-
चव्हाणांनी पक्ष सोडणं हे दुर्भाग्यपूर्णच; राजीनाम्यानंतर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया…
Balasaheb Thorat News : अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडून जाणं हे दुर्भाग्यपूर्णच असल्याचं म्हणत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी आज आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सोपवला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अशोक चव्हाण पाडणार काँग्रेसला मोठं खिंडार; साथ […]
-
राजकुमार रावच्या ‘बधाई दो’ची अफलातून दोन वर्ष; वेगळ्या अंदाजात केला जल्लोष
Rajkumar Rao Badhai Do : राजकुमार राव हा इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांत त्याने बॉक्स ऑफिसवर एकामागून एक अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यापैकी एक चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झालेला ‘बधाई दो’ होता. आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन वर्षे झाली आहेत. चित्रपटातील राजकुमार रावच्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांवर खोलवर छाप सोडली. समाजाच्या […]
-
नितीश कुमारांनी बहुमत सिद्ध केलं; 130 मते पदरात, विरोधकांचा सभात्याग
बिहारच्या विधानसभेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बहुमत सिद्ध केलं आहे. काही दिवसांपूर्वीच म्हणजे 28 जानेवारीला नितीश कुमार यांनी एनडीएसोबत युती करत नवीन सरकार स्थापन केलं आहे. नितीश कुमारांच्या या कृतीमुळे बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. दरम्यान, बिहार विधानसभेत नितीश कुमारांचं बहुमत सिद्ध झालं असून कुमार यांच्या पदरात 130 मते पडली आहेत. तर विधानसभेच्या अध्यक्षपदी […]
-
‘मी ‘ते’ रेकॉर्डवर आणू शकत नाही’; प्रणिती शिंदेंकडून चव्हाणांच्या राजीनाम्याची पोलखोल
Praniti Shinde On Ashok Chavan : भाजपकडून माईंड गेम खेळलं गेलंय ते मी रेकॉर्डवर आणू शकत नसल्याचं म्हणत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या राजीनाम्याची पोलखोल केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळख असलेले अशोक चव्हाण यांनी आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवला […]
-
Ashok Chavan : ‘मला वेगळा पर्याय शोधायचा; राजीनाम्यानंतर चव्हाणांच्या पोटातलं ओठावर आलंच…
Ashok Chavan News : प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही, पण मला वेगळा पर्याय शोधायचा आहे, म्हणूनच राजीनामा दिला असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) खदखद बोलून दाखवली आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनाम्याचं पत्र पाठवल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाणांनी आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा […]
-
‘काँग्रेसची अवस्था पाहून मनाला वेदना’; चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सत्यजित तांबेंची पोस्ट
Satyajeet Tambe News : सध्या काँग्रेस पक्षाची स्थिती, अवस्था पाहून मनाला खूप वेदना होत असल्याचं म्हणत आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) भावूक झाले आहेत. राज्यात दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपला काँग्रेसच्या विधानसभा सदस्यत्वचा राजीनामा दिला आहे. चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये मोठा भूकंपच झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसला रामराम करत […]
-
मनोज जरांगे शब्दावर ठाम! उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही वैद्यकीय तपासणीला नकार
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी सरकारने अध्यादेश काढल्यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. अंतरवली सराटीत 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून जरांगे यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. तपासण्यासाठी आलेल्या डॉक्टरांकडून तपासण्यासाठी विनवणी करण्यात आली मात्र, […]
-
‘योगींना महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास कमी’; अजित पवार गटाची सडकून टीका
Amol Mitkari On Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुण्यातील आळंदीत त्यांनी अमृत महोत्सवाला हजेरी लावली आहे. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विधान केलं आहे. समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं असल्याचं योगी म्हणाले आहेत. त्यावरुन अजित पवार गटाचे अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सडकून टीका […]









