- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Adani Electricity : अदानी इलेक्ट्रिसिटीने रचला इतिहास! दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईला 100% वीज पुरवठा
Adani Electricity : यंदाच्या दिवाळीमध्ये अदानी इलेक्ट्रिसिटीने (Adani Elecrtricity) इतिहास रचला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईकरांना 100 टक्के नवीकरणीय ऊर्जेतून 24 तास वीजपुरवठा केला आहे. मुंबईकरांना 100 टक्के वीज पुरवठा करुन अदानी इलेक्ट्रीसिटीने ऐतिहासिक कामगिरी कामगिरी केली आहे. हरित ऊर्जेच्या दिशेने अदानी इलेक्ट्रीकने मोठं पाऊल उचलल असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात अदानी समूहाने एक प्रसिद्धीपत्रकच जारी […]
-
वारसा दिवाळी अंकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील साहित्यिकांना संधी मिळतेयं; नरेंद्र फिरोदिया
Ahmednagar News : वारसा दिवाळी अंकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील साहित्यिकांना संधी मिळत असल्याचं प्रतिपादन उद्योजक नरेंद्र फिरोदिया(Narendra Firodia) यांनी केलं आहे. शांती कुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्यावतीने प्रकाशित झालेल्या वारसा दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. म.सा.प. सावेडी उपनगर व शांती कुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्यावतीने प्रकाशित […]
-
Ahmednagar News : दिवाळीसाठी गावाला निघालायं तर सावधान…पोलिसांचे महत्वाचे आवाहन
Ahmednagar News : दिवाळी सण आणि गावची यात्रा या दोनच सणाला गावापासून दूर शहरात वसलेल्या चाकरमान्यांना गावी जाण्याचा योग येतो. आता दिवाळीची लगबग सुरु झाली आहे. दिवाळी चालू आहे. असे असताना गावी जाण्यासाठी तिकीट बुकिंग, बॅगा भरणे, खरेदी अशी तयारी सर्वांनीच सुरु केली आहे. परंतु तुम्ही दिवाळीसाठी गावी जाल आणि इकडे तुमच्या घरात चोरटे दिवाळी […]
-
रोहित पवार गोविंदबागेत नसणार! बीडमध्ये जाळपोळ झालेल्या राष्ट्रवादी कार्यालयात यंदाचा ‘पाडवा’
Sandip Kshirsagar : बीड जिल्ह्यात जाळपोळ झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात आमदार रोहित पवार(Rohit Pawar) दिवाळी-पाडवा साजरा करणार असल्याची माहिती आमदार संदीप क्षीरसागर(Sandip Kshirsagar ) यांनी दिली आहे. मराठा आंदोलकांनी बीड जिल्ह्यात जाळपोळ केली होती. या जाळपोळामध्ये आमदार संदीप क्षीरसागरांच्या घरासह कार्यालयही पेटवून देण्यात आलं होतं. त्यानंतर आता रोहित पवार याच कार्यालयात बीडवासियांसोबत दिवाळी-पाडवा साजरा करणार आहेत. […]
-
‘अजित पवार कमळाच्या तिकीटावरच निवडणूक लढवणार’; वडेट्टीवारांनी खात्रीशीर सांगितलं
Vijay Wadettivar On Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) निवडणूक कमळाच्या तिकीटावरच लढवणार असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी खात्रीशीरपणे सांगून टाकलं आहे. राज्यात झालेल्या पक्षांतर्गत घडामोडींनंतर आता अजित पवार आणि शरद पवार गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. राष्ट्रवादी पक्षावरुन निवडणुकीत आयोगात सुनावणीही सुरु आहे. अशातच दिवाळीनिमित्त अजित पवार शरद पवारांना भेटल्यानंतर […]
-
‘ठाणे स्मार्ट नाही ओवर स्मार्ट झालंय’; शिंदे गटाच्या दिवाळी पहाट कार्यक्रमावर आव्हाडांचंही बोट
Jitendra Awhad On Shinde Group : ठाणे स्मार्ट नाहीतर ओवर स्मार्ट झालं, असल्याची जळजळीत टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी केली आहे. दिवाळा पहाटनिमित्त ठाण्यातील टेंभीनाका परिसरात नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. त्यावरुन आता जितेंद्र आव्हाडांनी बोट ठेवत टीका केली […]
-
‘Gautami’ ने गाजवली शिंदे गटाची दिवाळी पहाट; ठाकरे गटाने फोडले टीकेचे फटाके
Sushma Andhare On Shinde Group : दिवाळी पहाट कार्यक्रमाला ठाण्यातील टेंभीनाका परिसरात प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या(Gautami Patil) डीजे शोचं आयोजन करण्यात आलं होतं. शिंदे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे(Meenakashi Shinde) यांनी दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला होता. दिवाळी पहाटचा कार्यक्रम गौतमी पाटीलने लावणी सादर करीत गाजवला खरा पण विरोधकांनी शिंदे गटावर चांगलाच निशाणा […]
-
‘एक’ चूक भोवली : भारतीय वंशाच्या नेत्याची ब्रिटनच्या गृहमंत्रीपदावरुन हकालपट्टी
Suella Bramavern : ब्रिटनच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय वंशाच्या नेत्या सुएला ब्रेव्हरमन(Suella Braverman) यांची गृहमंत्रीपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी ही कारवाई केली असून वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यांसदर्भातील वृत्त वृत्तसंस्थेकडून देण्यात आलं आहे. मिग-21 ची जागा घेणारे एलसीए तेजस […]
-
‘तत्कालीन पालकमंत्री पूर आला म्हणून पळून जात होते’; उदय सामंतांचा परबांवर आरोप
Uday Samant On Anil Parab : रत्नागिरीत पुर आला तेव्हा तत्कालीन पालकमंत्री पळून जात होते, असा आरोप मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी माजी मंत्री अनिल परबांवर(Anil Parab) केला आहे. चिपळूणमधील आयोजित कार्यक्रमात उदय सामंतांनी हा आरोप केला आहे. या आरोपामुळे आता पुन्हा एकदा रत्नागिरीच्या राजकारणात खळबळ उडालीयं. Salaar Poster: दिवाळीच्या मुहूर्तावर प्रभासचा ‘सालार’ची ट्रेलर […]
-
Delhi Pollution : राजधानी दिल्लीत धुराचं साम्राज्य; वाहने, शाळांसह लाकूड जाळण्यावर बंदी…
Delhi Pollution : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीसह देशभरात प्रदुषणाचं सावट(Delhi Pollution) आहे. हवा दुषित झाल्याने राजधानी दिल्लीत अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. दिल्लीत वाहनांना बंदीसह शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. एवढचं नाही तर लाकूड जाळण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. पुढील आदेशापर्यंत दिल्लीकरांना आत ग्रेप – 4 च्या निर्बंधांना सामोरं जावं लागणार आहे. दिल्लीत वाढत्या प्रदुषणाच्या […]









