- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
बिळात लपलेले शत्रू दिसणार! 97 फायटर जेट्स अन् 156 हेलिकॉप्टर्स खरेदीला मंजुरी
Mega Defense Deal : भारताची सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षण मंत्रालयाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षा दलाची ताकद वाढवण्यासाठी भारताला 97 तेजस फायटर विमानांसह(Fighter Jets) 156 हेलिकॉप्टर्सच्या खरेदीला मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीमुळे आता 156 फायटर हेलिकॉप्टरपैकी भारतीय लष्करासाठी 90 आणि हवाई दलासाठी 66 फायटर हेलिकॉप्टर असणार आहेत. डिफेन्स अॅक्वॅझिशन काऊन्सिल, संरक्षण अधिग्रहण परिषदेनं या खरेदी […]
-
Exit Poll 2023 Rajsthan : भाजपला दिलासा अन् टेन्शनही; Exit Poll चा अंदाज काय?
Exit Poll 2023 Rajsthan : देशातल्या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाची तारीख आता जवळ आली आहे. निवडणुकीच्या निकालाआधी एक्झिट पोलची(Exit Poll 2023 Rajsthan) आकडेवारी समोर आली आहे. राजस्थानातून एक्झिट पोलमधून समोर आलेल्या आकडेवारीमुळे भाजपला काहीसा दिलासा मिळाला असून काही प्रमाणात टेन्शनही आहे. कारण एक्झिट पोलच्या आकडेवारीनूसार काँग्रेस भाजपला समसमान जागा मिळणार असल्याचं दिसत आहे. आज-तकच्या एस्किसच्या […]
-
Exit Poll 2023 Rajsthan : राजस्थानात कमळ की पंजा?; सर्वेक्षणातून निष्कर्ष आले समोर
Exit Poll 2023 Rajsthan : देशातल्या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाची तारीख आता जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर विविध राज्यांत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून निकालांचे निष्कर्ष समोर आले आहेत. राजस्थान निवडणूक निकालाचे ओपिनियन पोल(Exit Poll 2023 Rajsthan ) धक्कादायक आले आहेत. Aaj Tak Axis च्या आकडेवारीनूसार राजस्थानात काँग्रेसला 86-106 जागा तर भाजपला 80-100 जागा मिळणार असल्याचे समोर […]
-
मोठी बातमी! राज्यसभेत जय हिंद, वंदे मातरम शब्दांवर बंदी; सदस्यांसाठी नवीन नियम
Parliament Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची(Parliament Winter Session) तयारी सुरु झाली आहे. येत्या 4 डिसेंबरपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा सदस्यांसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नवीन नियमानूसार आता राज्यसभेत सदस्याला जय हिंद, वंदे मातरम हे शब्द बोलता येणार नाहीत. तसेच 60 दिवसांपेक्षा अधिक दिवस खासदाराची गैरहजेरी असल्यास […]
-
रोहित पवार भाजपात जाण्यासाठी उतावीळ झाले होते; धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) Dhananjay Munde On Rohit Pawar : रोहित पवार 2019 च्या निवडणुकीत भाजपात जाण्यासाठी उतावीळ झाले होते, असा गौप्यस्फोट कृषीमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी केली आहे. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार गटाच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. कर्जमध्ये आज अजित पवार गटाचं वैचारिक मंथन शिबिर सुरु आहे. […]
-
‘पक्ष सोडण्यासाठी आम्हाला मजबूर करण्यात आलं’; धनंजय मुंडेंनी सांगितली अंदर की बात
प्रफुल्ल साळंखे विशेष प्रतिनिधी Dhananjay Munde News : पक्ष सोडण्यासाठी आम्हाला मजबूर करण्यात आलं असल्याचं म्हणत कृषीमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी राष्ट्रवादीतल्या गोटातली अंदर की बात सांगितली आहे. दरम्यान, कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच मंथन शिबीर सुरु आहे. या वैचारिक मंथन शिबीरा दरम्यान धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांचा […]
-
‘…तरच दूध भेसळ रोखता येईल’; राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितला तोडगा
Radhakrushna Vikhe Patil : राज्यात दुध भेसळीच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. अशातच आता दुध भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात असल्याचं पाहायला मिळतंय. दुध भेसळ रोखण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी(Radhakrushna Vikhe Patil) तोडगा सांगितला आहे. दुध भेसळ चौकशीचं काम सध्या अन् व औषध प्रशासनाकडे असून ते दुग्धविकास विभागाकडे दिल्यास […]
-
Manoj Jarange तुम्ही अजून लहान, जरा अभ्यास करा; राणेंचा अक्कल काढत खोचक सल्ला
Narayan Rane On Manoj Jaragne Patil : मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) अजून लहान आहेत, त्यांनी जरा आणखीन अभ्यास करा, या शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी खोचक सल्ला दिला आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाची धग कायम असल्याचं दिसून येतंय. ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण द्या, अशी मागणी […]
-
शरद पवारांच्या पुस्तकाचा दाखला देऊन CM शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं!
Cm Eknath Shinde : राज्यात मागील दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेलं पीक हातातून गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी लागवडीसाठी घेतलेलं कर्जही फेडता येणार नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱी सरकारकडे मदतीसाठी आस लावून बसला आहे. अशातच आज अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नूकसानीप्रश्नी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार […]
-
साठ वर्षांनंतर मणिपुरात शांतता; CM बिरेन सिंह यांच्याकडून मोदी, शाहांचे आभार
UNLF Signs Peace Accord : मणिपुरातील सर्वाधिक जुना बंडखोर गट UNLF ने आत्मसमर्पण करीत हिंसाचाराचा मार्ग सोडून केंद्र सरकारसोबत शांततेचा करार केला आहे. दिल्लीत आज सर्वात जुना बंडखोर गट युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (UNLF) ने शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे. राज्यात साठ वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाहांमुळे शांतता प्रस्थापित झाली असल्याचं […]









