उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44 टक्के पगार येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येणार आहे.
Mumbai Attack : मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर हुसैन राणा (Mumbai Attack) याला कडक सुरक्षेत भारतात आणण्यात आलंय. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआएकडे सोपवणार आहेत. आता तहव्वूर राणाच्यावतीने अॅड. पियुष सचदेव केस लढणार असल्याची माहिती एनआयए वृत्तसंस्थेकडून देण्यात आलीयं.यासंदर्भातील ट्विट एनआयएने केलंय. Advocate Piyush Sachdeva from Delhi Legal Services to represent […]
मुंबईतील 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंट तहव्वूर राणाच्या एकेक अवयव छाटून मीठाचा मारा करा, अशी विनंती पोलिस कर्मचारी तुकाराम ओंबाळेंच्या बंधूंनी सरकारला केलीयं.
मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर हुसैन राणाला अजमल कसाबसारखी फाशीची शिक्षा देण्याबाबतच्या मुद्द्यावर एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय.
Tahawwur Hussain Rana : जगाला हादरुन सोडणारी घटना 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबईत घडली. ही घटना होती आहे 26/11 (Mumbai Attack) च्या दहशतवादी हल्ल्याची. या हल्ल्यात शेकडो निरपराध लोकांना आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. हल्ल्याच्या जखमा ताज्या असतानाच आता हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वुर हुसैन राणाला (Tahawwur Hussain Rana) आज भारतात आणण्यात येतंय. तहव्वूर हुसैन राणा एक डॉक्टर […]
मी फक्त आमदार, उपोषण करायला मोकळा असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांनी नाराजी बोलून दाखवलीयं. ते पुण्यात बोलत होते.
Khultabad Change Name : औरंगजेबाचा मुद्दा मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. आता औरंगजेबानंतर खुलताबादच्या नामांतराचा मुद्दा पुढे आलायं. मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी खुलताबादच्या नामांतराबाबत मागणी केलीयं. त्यावर बोलताना एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी सडकून टीका केली. या टीकेवर आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पलटवार केलायं. जातनिहाय जनगणनेला मोदी, […]
गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉ. घैसासच दोषी, गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केलीयं.
धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयाने याचिका फेटाळली होती. न्यायालयाच्या याच याचिकेची सविस्तर प्रत आता समोर आलीयं.
फक्त काँग्रेसच भाजप आणि आरएसएसला रोखू शकतो बाकी पक्ष रोखू शकत नसल्याचं मोठं विधान राहुल गांधी यांनी अधिवेशनातून केलंय.