- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Kasba By Election : अक्षय गोडसे यांनी घातला गोंधळ, आधी धंगेकरांना नंतर रासने यांना पाठिंबा
पुणे : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्यावरुन श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सदस्य अक्षय गोडसे गोंधळ घालत असल्याचं दिसून येतंय. अक्षय गोडसे यांनी आधी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना पाठिंबा दिला आता भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. अक्षय गोडसे म्हणाले, हेमंत रासने आमच्या घरातील सदस्य असून गेल्या 80 […]
-
Congress News : प्रदेशाध्यक्षाबाबत स्वत: नाना पटोलेंचं मोठं विधान…
पुणे : माझ्यावर हायकमांडकडून जी जबाबदारी देण्यात येईल ती जबाबदारी घेण्यास मी तयार असल्याचं मोठं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. नाना पटोलेंना एका मुलाखतीत याबाबत विचारण्यात आलं, त्यावर पटोलेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे हेच माझ काम असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. राज्यातील पाच जागांच्या विधानपरिषदेच्या निवडणुका पार […]
-
Cm Eknath Shinde : लोकांच्या कामासाठी थकतच नाही…
औरंगाबाद : लोकांची कामे करण्यासाठी मी या पदावर बसलो आहे, त्यामुळे मी रात्रंदिवस काम करत राहतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते औरंगाबादेतील आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या ग्रॅंड सरोवर हॉटेलचे उद्घाटन रात्री उशीरा पार पडले. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, दिवसंरात्र जनतेची कामे करण्यासाठी ही जनताच मला […]
-
High Court : टीईटी शिक्षकांना मोठा दिलासा! औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
औरंगाबाद : टीईटी घोटाळ्यातील (TET Scam) शिक्षकांसदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. सेवेत संरक्षण आणि थकीत वेतन साठ दिवसांत जमा करण्याचे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या (High Court) औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती. रविंद्र घुगे आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी दिले आहेत. 2018 साली टीईटी परिक्षा घोटाळ्यात जवळपास 7 हजार 880 शिक्षकांवर कारवाई करण्यात आली होती. या […]
-
…विरोधकांचे डोळे पांढरे झाले पाहिजे, सभेपूर्वी उद्धव ठाकरेंचा कानमंत्र
पुणे : येत्या 5 मार्चला उद्धव ठाकरे यांची पुण्यातील खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. ही सभा पाहून विरोधकांचे डोळे पांढरे झाले पाहिजे, असा खोचक टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. दरम्यान,पुण्यातील खेडचे राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. याचं पार्श्वभूमीवर कदम यांनी आज ठाकरे यांची भेट घेतली. भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी […]
-
Kasba By Election : रविंद्र धंगेकरांचा प्रचार करणं भोवलं! सहा जणांची पक्षातून हकालपट्टी
पुणे : पुणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठी खळबळ झालीय. कसबा पोटनिवडणुकीत रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकरांचा प्रचार मनसेच्या काही कार्यकर्त्यांकडून केला जात होता. राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतरही मनसेचे काही पदाधिकारी रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करत होते. त्यामुळे मनसेकडून या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. सहा जणांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली […]
-
मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
अहमदनगर : लोणी येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या लोणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वसतिगृहाच्या नवीन इमारतीची उत्कृष्टपणे उभारणी केल्याबद्दल विशेष कौतूक केले. उद्घाटनादरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही वसतिगृहांच्या इमारतींची पाहणी केली. यावेळी समाजकल्याण आयुक्त नारनवरे यांनी मुख्यमंत्र्यांना या […]
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते महसूल परिषदेचा शुभारंभ
अहमदनगर : राज्य सरकारच्यावतीने आज महसूल आणि वन विभागाच्यावतीने महसूल परिषद-2023 चा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालं. राहता तालुक्यातील लोणी इथं महसूल परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. विशेष बाब म्हणजे प्रथमच अशी राज्यस्तरीय परिषद राज्याच्या ग्रामीण भागात होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथील प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ […]
-
दोनदा अक्षता टाकण्याची पद्धत बंद करा, मराठा समाजाच्या मेळाव्यात ठराव
कोल्हापूर : कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात शनिवारी मराठा समाजाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मराठा समाजात सुरु असलेल्या काही जुन्या पद्धती बंद करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये विशेषत: विवाह समारंभात दोनदा अक्षता टाकण्याची अधार्मिक पद्धत बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तसेच लग्न जमवताना मराठा समाजातील काही लोकांकडून 96 कुळीचा बाऊ […]
-
Earthquake : कोणत्याही क्षणी भारतात तुर्कीसारखा भूकंप? शास्त्रज्ञाचा दावा
नवी दिल्ली : भारतातील काही राज्यामंध्ये भूकंप होणार असल्याची शक्यता नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इस्टिट्युटचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. एन. पूर्णचंद्र राव यांनी वर्तवली आहे. एवढंच नाहीतर पुढील काही दिवसांतील कोणत्याही वेळी हिमालीयन प्रदेशातील काही भागांत तीव्र भूकंपाची धक्के बसणार आहेत. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आणि नेपाळच्या पश्चिमेकडील भागांतही हे धक्के बसणार असल्याचं सांगण्यात येतंय. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना […]









