- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Manish Sisodia Arrested : मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचं मोठं विधान…
नवी दिल्ली : मनिष सिसोदिया निर्दोष असून त्यांची अटक हे गलिच्छ राजकारण असल्याचं विधान राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. काल रात्री दिल्लीचे शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली. त्यानंतर दिल्लीसह देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. मनीष बेक़सूर हैं। उनकी गिरफ़्तारी गंदी […]
-
शिंदे महाराष्ट्राचे की गुजरातचे मुख्यमंत्री? आदित्य ठाकरेंनी भर सभेत ललकारलं
मुंबई : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे की गुजरातचे मुख्यमंत्री? हा सवाल आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करणार असल्याचं म्हणत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ललकारलं आहे. काल वरळीत झालेल्या सभेतून आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांवर जोरदार निशाणा साधत सडकून टीका केलीय. ते म्हणाले, हे गद्दार सरकार फक्त महाराष्ट्रासाठी […]
-
मी गद्दारांना हलवणारच.., वरळीतून आदित्य ठाकरेंची विरोधकांवर तोफ
मुंबई : गद्दारांनी लक्षात ठेवावं हा थोड्या दिवसांचा खेळ आहे, तुम्हाला जागा दाखवून देणार असल्याची तोफ उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर डागली आहे. आदित्य ठाकरेंनी आज वरळीतील जाहीर सभेतून विरोधकांवर निशाणा साधला आहे. सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्री, त्यासोबतच एकूण 40 आमदारांना चांगलच धारेवर धरलं आहे. ठाकरे […]
-
Gautami Patil चा चोरुन शूट केलेला ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, गुन्हा दाखल
पुणे : आपल्या दिलफेक अंदाजानं महाराष्ट्रातील तरुणांना भूरळ पाडणारी नृत्यांगणा गौतमी पाटीलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. गौतमी पाटील कपडे बदलतानाचा अश्लील व्हिडिओ चोरुन चित्रित करुन व्हायरल झाल्याचं समोर आलं आहे. पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान गौतमी पाटीलला निमंत्रित केले असतानाच त्यावेळी एका रुममध्ये कपडे बदलत असतानाचा अज्ञाताकडून चोरुन हा चित्रित करण्यात आलाय. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल […]
-
Rajan Vichare : ठाण्यात शिवसेनेला कोणी धक्काही लावू शकत नाही…
ठाणे : कोण्या एकाच्या सांगण्यावरुन शिवसेनेला कोणी धक्काही लावू शकत नसल्याचा विश्वास ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केला आहे. खासदार राजन विचार आज ठाण्यातील शिवगर्जना मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे. राजन विचारे म्हणाले, मागील काही दिवसांपासून ठाण्यात आता शिवसेना कोण सांभाळणार असल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. […]
-
‘व्वा रे व्वा..चोर ते चोर वर शिरजोर’, भास्कर जाधवांनी शिंदे गटाला डिवचलं
ठाणे : आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जातोय म्हणताय अन् दावोसला मोदींचा माणूस असल्याचं सांगता, व्वा रे व्वा चोर ते चोर वर शिरजोर, या शब्दांत उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. भास्कर जाधव ठाण्यात शिवगर्जना मेळाव्यात बोलत होते. ज्या गद्दारांनी शिवसेना पक्ष फोडला आहे, त्यांनाच शिवसेना नाव […]
-
Chatrapati Sambhajinagar : नामांतराच्या मुद्द्यावरुन खासदार जलील यांनी कोणालाही सोडलं नाही…
संभाजीनगर : माझ्या औरंगाबादचे नाव बदलण्यासाठी खूप फडफड करत असल्याचं खोचक विधान छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलंय. खासदार जलील नवी मुंबईत एमआयएमच्या राष्ट्रीय संम्मेलनात बोलत होते. दरम्यान, खासदार जलील यांच्या खोचक विधानानंतर राज्यात कलगीतुरा रंगणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खासदार जलील म्हणाले, माझ्या औरंगाबादचे नाव बदलण्यासाठी खूप फडफड करत आहेत. देवेंद्र म्हणतात […]
-
शरद पवारांची पुन्हा गुगली : राष्ट्रपती राजवट उठवण्याचं ते वाक्य म्हणे चेष्टेत
मुंबई : पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट हटली हे मी चेष्टेत बोललो होतो, त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले असल्याचं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार आज मुंबईत बोलत होते. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पवारांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसांच्या बोलण्याला मी इतकं महत्व […]
-
उस्मान हिरोलींच्या आवाहनात चुकीचं काय? शरद पवारांनी केली पाठराखण
मुंबई : बाहेर गेलेल्या मतदारांना बोलवणे, त्यांना आवाहन करणं यामध्ये चुकीचं काय? उस्मान हिरोली यांनी फक्त बाहेर गेलेल्या मतदारांना बोलवण्याबाबत वक्तव्य केल्याचं राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवारांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर पवार उस्मान हिरोलीची पाठराखण करीत असल्याचं दिसून आलं आहे. शरद पवार यांची एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, काँग्रेसचे माजी […]
-
Ahmednagar Crime : केडगाव हादरलं! बायपास रोडवर गोळीबारात एकाचा मृत्यू
अहमदनगर : केडगाव पुन्हा एकदा हादरले आहे. केडगाव उपनगर परिसरातील बाह्यवळण रस्त्यावर काल (गुरुवारी) रात्रीच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. गोळीबाराच्या या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं? शिवाजी किसन होले आणि अरुण नाथा शिंदे(नेप्ती) काल रात्रीच्या सुमारास एका बंद हॉटेलनजीक दारु पित बसले […]









