- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Love Jihad : मुंबईत हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा; धर्मांतर विरोधात आक्रमक भूमिका
मुंबई : मुंबईतील दादर परिसरांत लव जिहाद विरोधात सकल हिंदू समाजाच्यावतीने हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुंबईतील हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला असून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसह शिंदे गटाच्या नेत्यांनी या मोर्चात सहभागी झाले आहेत. शिवाजी पार्कमधून सुरुवात झालेल्या या मोर्चामध्ये लव जिहादविरोधी आणि धर्मांतराविरोधी कायदा पारित करण्यात यावा, अशी मागणी […]
-
महाराष्ट्रातून झाकीर हुसैन यांना पद्मविभूषण पुरस्कार; पुरस्कारांमध्ये राजकीय नेत्यांचाही समावेश
नवी दिल्ली : महाराष्ट्रातून ज्येष्ठ तबला वादक झाकीर हुसैन यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर राजकीय नेत्यांमध्ये मुलायम सिंग यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालाय. देशाच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीय. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 15 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये राजकीय नेत्यांसह इतर विविध […]
-
दिलीप महालनोबिस यांना पद्मविभूषण, तर परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार
नवी दिल्ली : दिलीप महालनोबिस यांना पद्मविभूषण, परशुराम खुणे यांना पद्मश्री यांच्यासह 26 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीय. महाराष्ट्रातून झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे (Zadhipatti ke Parshuram Komaji) यांच्यासह 26 जणांचा पद्म पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे […]
-
तांबेंसाठी काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
अहमदनगर : काँग्रेस (Congress) पक्षातून निलंबित केलेले सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्यावर अन्याय झाला, असे सांगत अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे(Balasaheb Salunkhe) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. साळुंखे हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे ते कट्टर समर्थक समजले जातात. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांत दोन गट पडल्याचे […]
-
Atul Londhe : धमक असेल तर.., अतुल लोंढे देवेंद्र फडणवीसांना थेट बोलले
मुंबई : जुनी पेन्शन योजना(Old pension scheme) लागू करण्याची ‘धमक’ असेल तर मग पाच वर्षे मुख्यंमत्री असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी झोपा काढल्या का? असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे(Atul Londhe) देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे. अतुल लोंढे, जुनी पेन्शन योजना लागू करण्यास साफ नकार देणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
-
अंनिसला धक्का! बागेश्वर महाराजांना पोलिसांची क्लीनचिट
नागपूर : नागपूर पोलिसांकडून धीरेंद्र कृष्ण बागेश्वर महाराजांना(Bageshwar Maharaj) क्लीनचिट देण्यात आली आहे. धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या नागपूरातील रामकथेच्या कार्यक्रमात अंधश्रध्दा पसरवित असल्याचा आरोप अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे श्याम मानव (shyam Manav) यांनी केला होता. त्यांनी बागेश्वर महाराजांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांच्या तपासानंतर बागेश्वर महाराजांना पोलिसांकडून क्लीनचीट देण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त […]
-
Sushma Andhare : माझा हा प्रश्न अमितशेठजींना.., सुषमा अंधारेंचा आशिष शेलारांना सल्ला
पुणे : जर उध्दव ठाकरे अपयशी होते तर भाजपचे नेते अमित शाह(Amit Shah) त्यांची पाऊले मातोश्रीच्या उंबरठ्यावर का झिजवत होते. हा प्रश्न आशिष शेलारांनी(Aashish Shelar) एकदा त्यांना विचारावा, असा सल्ला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare Press Conference) यांनी दिला आहे. सुषमा अंधारे आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी आशिष शेलारांवर टीकेची तोफ […]
-
Sushma Andhare : फडणवीसांना कुठल्या गुन्ह्याची भीती वाटते?; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
पुणे : देवेंद्र फडणवीस यांना नेमक्या कुठल्या गुन्ह्यांची भीती वाटतेयं, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnvis) केला आहे. अंधारे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. फडणवीसांनी मला आत टाकण्याचा डाव होता, असा आरोप करण्यात आला होता. त्या […]
-
Ahmednagar News : प्रत्येक उपकरणाचं मूळतत्व विद्यार्थ्यांनी समजून घ्यावं, नरेंद्र फिरोदिया यांचं आवाहन
अहमदनगर : अहमदनगर शहरातील बजरंग विद्यालयात आज 50 वे शहरास्तरीय गणित विज्ञान व पर्यावरण प्रदर्शनाचं उद्घाटन संपन्न झालं. या कार्यक्रमाचं उद्घाटन उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) आणि महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे (Pankaj Javle) यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी दीप प्रज्वलन करुन मान्यवरांनी कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आहे. गणिताचे जीवनातील महत्त्व विज्ञानाचे महत्त्व उदाहरणासहित अधोरेखित करुन […]
-
साखर कारखान्यांचे सक्षमीकरण होणार, अमित शहांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक
नवी दिल्ली : राज्यातील साखर उद्योग सक्षम करण्यासाठी, या क्षेत्रासमोरील अडचणी सोडवण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit shah) यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक पार पडली. बैठकीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील साखर उद्योगांना अधिक भक्कम करण्यासाठी आणि त्यापुढील […]










