- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
के. के. रेंजवर तोडगा निघणार ? संरक्षण मंत्र्यांनी दिले आश्वासन
अहमदनगरः लष्कराच्या सरावाच्या के. के. रेंजसाठी (k. k. Range) अधिकची जमीन संपादित केली जाणार आहे. त्यामुळे जमिन जाणाऱ्या राहुरी, नगर, पारनेर या तीन तालुक्यांतील शेतकरी धास्तावले आहे. जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहेत. तर या निर्णयाला राजकीय विरोध सुरू झाला आहे. प्रवरानगर येथे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह […]
-
‘व्हायग्रा’चा शरीरावर नेमका काय परिणाम होतो ? मृत्यू येतो का ? जाणून घेऊया…
Viagra : लैंगिक उत्तेजना आणि क्षमता वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या औषधांचा वापर केला जातो. गेल्या काही दिवसांपासून या प्रकारचे औषधे घेतल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये तरुणांचा अधिक समावेश आहे. त्यामुळे लैंगिक उत्तेजनासाठी सेवण करणाऱ्या गोळ्यांचा शरीरावर काय परिणाम होतो. त्यामुळे मृत्यू ओढतोय का ? याबाबत अहमदनगरमधील मनोलैंगिक तज्ज्ञ डॉ. अभय मुथा यांच्याशी संवाद […]
-
India Q1 GDP : भारत विकास’रथा’वर! तिमाहीतील विकासदर सर्वाधिक
India GDP : भारताचा आर्थिक विकास वेगाने होत असल्याचे गेल्या तिमाहीतील जीडीपीच्या आकडेवारीवरून समोर समोर आला आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते जून या 7.8 विकासदर नोंदविण्यात आला आहे. काही रेटिंग एजन्सींना कमी विकासदराचा अंदाज लावला होता. परंतु त्यापेक्षा भारताचा विकासदर जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह साईबाबांचरणी लीन… […]
-
नीती आयोगाच्या मदतीने मुंबईचा विकास कसा होणार ? मुख्यमंत्र्यांनी सांगितले प्लॅनिंग
मुंबईः मुंबई महानगरप्रदेशात केवळ पायाभूत सुविधांचा विकास न करता आर्थिक विकास व्हावा आणि या भागाचा जीडीपी ३०० बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्यासंदर्भात नीती आयोगासमवेत आज बैठक झाली. राज्य सरकार यामध्ये नीती आयोगाशी (NITI Aayog) संपूर्ण समन्वय ठेवेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक स्वतंत्र टीम यासाठी नेमण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath shinde)यांनी सांगितले. आज मंत्रालयात नीती आयोगाचे मुख्य […]
-
आंदोलनकर्त्यांनी मंत्रालयावरून उड्या; मुख्यमंत्र्यांचे थेट कलेक्टरला आदेश
Cm Eknath Shinde : अमरावती जिल्ह्यातील काही धरणग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयातच आत्महत्या करण्याचा सामुदायिक प्रयत्न केल्याची घटना घडली. धरणग्रस्त कृती समिती आपल्या मागण्यासाठी आक्रमक झाले. आज मंत्रालयात या समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून आंदोलकर्त्यांनी उडी मारली. मात्र, जाळी असल्यामुळे हे धरणग्रस्त आंदोलनकर्ते थोडक्यात बचावले आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी […]
-
रोहिणी खडसेंवर मोठी जबाबदारी; थेट राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती
Rohini Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीस सुरुवात केली आहे. आज नवे पदाधिकारी नियुक्त केले आहेत. आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसेंवर मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांची विद्या चव्हाण यांच्या जागी महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील आमदार हे अजित पवारांबरोबर आहेत. शरद पवार […]
-
मुंडेंना आव्हान देणाऱ्या बबन गित्तेंना पवारांचे बळ; दिली मोठी जबाबदारी
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पक्षाची बांधणी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. स्थानिक वजन असलेले नेत्यांना ताकद देण्यात येत आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) मानणारे बबन गित्ते (Baban Gitte) यांनी बीडच्या सभेत शरद पवारांच्या गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशावेळी गित्ते यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत धनंजय मुंडेंना आव्हान दिले आहे. […]
-
प्रत्येक टँकरला जीपीएस यंत्रणा हवीच, टंचाई आढावा बैठकीत विखेंचे आदेश
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे महत्त्वाचे धरणेही भरली नाहीत. जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पालकमंत्री व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna vikhe)यांनी जिल्ह्याची टंचाई आढावा बैठक घेतली आहे. यात अधिकाऱ्यांनी विविध उपाययोजना करण्याच्या सूचनाही विखे यांनी केल्या आहेत. गत वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी […]
-
Shirdi LokSabha : बबनराव घोलप की भाऊसाहेब वाकचौरे; ठाकरेंसमोर आणखी एक मोठा पेच
Shirdi LokSabha constituency : माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb-Wakchaure) यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिर्डीचे राजकीय समीकरणे बदलेली आहेत. परंतु आता मंत्री बबनराव घोलपांच्या भूमिकेने आणखी एक राजकीय नाट्य सुरू झाले. या जागेवर नाशिकचे बबनराव घोलप (Babanrao-Gholap)आता दावा सांगू लागले आहेत. घोलप यांनी थेट मातोश्री गाठली. घोलपांबरोबर शिर्डीतील काही कार्यकर्ते होते. वाकचौरे […]
-
इस्रोची Aditya-L1 सूर्य मोहीम कशी असणार ? वाचा A टू Z माहिती
Aditya-L1 Mission: भारताच्या जगप्रसिद्ध इस्रो संस्थेने चांद्रयानाच्या यशस्वी अभियानानंतर लगेच आदित्य-एल.1 (ADITYA-L 1) हे अभियान सूर्याकडे पाठवायचे आहे. ते 2 सप्टेंबर 2023 ला प्रक्षेपित करण्याची शक्यता. सहा वर्षे चालणाऱ्या ह्या मोहिमेत सात उपकरणे असून ती सूर्याच्या जडणघडणाचा, वातावरणाचा, गुरुत्वाचा, त्यावरील सौर वादळे, सौरवात यांचा अभ्यास करणार आहे. या मोहिमेमुळे पृथ्वीच्या वातावरणावर आणि यंत्रावर होणाऱ्या हानिकारक […]










