- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
मोठी बातमी : निवडणुकीआधी घड्याळाचा फैसला करा; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची न्यायालयात याचिका
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसन अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
-
World Peace Day 2024 : का साजरा केला जातो जागतिक शांतता दिन? जाणून घ्या, इतिहास अन् महत्व..
जगभरातील हिंसा आणि संघर्ष टाळून शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय शांतता दिवस साजरा केला जातो.
-
मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंब्यासाठी आज धाराशिव, बीड बंद; संघटना आक्रमक
आज धाराशिव, बीड जिल्ह्यांत बंद पुकारण्यात आला आहे. जिल्ह्यातील बाजारपेठा, शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवावीत.
-
अफगाणिस्तानने रचला इतिहास! दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत सीरिजही जिंकली
AFG vs SA : अफगाणिस्तानच्या क्रिकेट (AFG vs SA) संघाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव केला. अफगाणिस्तानचा हा सलग दुसरा विजय (Afghanistan) होता. या विजयासह अफगाणिस्तानने 2-0 अशा फरकाने मालिकाही जिंकली. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. या […]
-
पावसाचा जोर वाढणार! चार ते पाच दिवसात मुसळधार बरसणार; IMD चा इशारा…
राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या परिस्थितीमुळे मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणार आहे.
-
श्रीलंकेत आज राष्ट्रपती निवडणूक; दीड कोटी मतदार अन् 39 उमेदवार, कुणाचं पारडं जड..
भारताचा शेजारी देश श्रीलंकेत आज राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत (Sri Lanka Presidential Election) आहे.
-
काँग्रेसने ओबीसींना कधीच पुढे जाऊ दिले नाही, मोदींचा गंभीर आरोप; मविआवरही साधला निशाणा
PM Narendra Modi in Wardha : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (PM Narendra Modi) वर्ध्यात होते. केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. यावेळी भाषणात मोदींनी केंद्र सरकारबरोबरच राज्यातील महायुती सरकारच्या (Mahayuti) कामांचं तोंडभरू कौतुक केलं. शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. त्यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होत […]
-
“काँग्रेसला महाराष्ट्रात संधी देऊ नका, त्यांच्या धोकेबाजीपासून सावध राहा” : PM मोदी
ज्या काँग्रेसनं शेतकऱ्यांचं वाटोळं केलं धोका दिला त्यांना पुन्हा संधी द्यायची नाही, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर वार केले.
-
काँग्रेसच्या जागा कुणामुळे वाढल्या? काँग्रेसचं राऊतांना जशास तसं उत्तर
Balasaheb Thorat replies to Sanjay Raut : राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीत निवडणुकीआधीच धुसफूस वाढू लागली आहे. लोकसभा निवडणुकीत जास्त जागा जिंकल्याने काँग्रेसचा आत्मविश्वास (Congress Party) वाढला आहे. काँग्रेसचे नेते आता थेट मुख्यमंत्रिपदावर दावा सांगू लागले आहेत. त्यांच्या या दाव्यातील हवा काढून घेण्याचं काम खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) केलं. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) […]
-
देशातील सर्वात श्रीमंत राज्य कोणते? महाराष्ट्राचा नंबर कितवा, वाचा सविस्तर..
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने भारतातील सर्वात गरीब आणि श्रीमंत राज्यांचा खुलासा करत एक अहवाल जारी केला आहे.









