नरेंद्र मोदी उद्या तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्याबरोबर आघाडीतील आणखी काही मंत्री शपथ घेतील.
इंडिया आघाडीने नितीश कुमार यांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, असा दावा राष्ट्रीय प्रवक्ते केसी त्यागी यांनी केला.
चारशे पारचा नारा ज्यानं कुणी लिहिला तो अर्धवट होता. हा नारा कशासाठी देत आहोत याचं कारण त्यांना सांगायला हवं होतं.
नेपाळ सरकारने भारत अमेरिकेसह अकरा देशांतून त्यांच्या राजदूताना पुन्हा माघारी बोलावले आहे. यामध्ये नेपाळी काँग्रेस कोट्यातून नियुक्त राजदूतांचाही समावेश आहे.
ठाकरे गटाचे दोन खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार आहेत, असा दावा खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे.
मी जी घोषणा केली होती त्यावर मी आजही कायम आहे. टोपी काढण्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रावसाहेब दानवेच असतील.
पंजाब आणि तामिळनाडू या दोन राज्यांत तर भाजपला एकही जागा मिळाली नाही. या राज्यातील निवडणूक भाजपसाठी अवघड होती.
टी 20 विश्वचषकातील सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने चिवट खेळ करत न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारली.
जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात सर्व जातीधर्माचे 288 उमेदवार उभे केल्याशिवाय राहणार नाही.
महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.