- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
‘अजित पवार उतावीळ, शरद पवारांचा राजीनामा’.. अजितदादांच्या ‘त्या’ भूमिकेवर दमानियांची टीका
Anjali Damania : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Retirement) यांनी त्यांच्या ‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कार्यकर्ते जसे स्तब्ध झाले आहेत तसेच पक्षातील नेतेही स्तब्ध झाले आहेत. पवारांच्या या निर्णयाचा त्यांच्या पक्षातील नेते, कार्यकर्ते विरोध करत असताना निर्णय […]
-
Sharad Pawar Retirement : अजितदादांचा वेगळा सूर; अनिल देशमुखांनी बोलणंच टाळलं
Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Retirement) यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावी,अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते करत आहेत. शरद पवारांच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते […]
-
Sharad Pawar Retirement : ‘देशातील तमाम जनतेची इच्छा आहेच’.. पवारांच्या निवृत्तीवर भाजप नेत्याची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावी,अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते करत आहेत. त्यानंतर आता विरोधी पक्ष भाजपमधून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. प्रदीर्घ काळ अध्यक्षपदी राहील्यानंतर थांबावस […]
-
‘आम्ही स्तब्ध, हात जोडतो निर्णय मागे घ्या’; प्रफुल्ल पटेलांची पवारांना भावनिक साद
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कार्यकर्ते जसे स्तब्ध झाले आहेत तसेच पक्षातील नेतेही स्तब्ध झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही यावेळी भावनांना वाट मोकळी करून दिली. ते कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, पवार […]
-
‘बारसू’चे समर्थन करणाऱ्यांना मिळाले खोके; राऊतांचा धक्कादायक आरोप
Sanjay Raut in Barsu Refinery : बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीला (Barsu Refinery) विरोध वाढत चालला आहे. काल महाविकास आघाडीच्या सभेत या प्रकल्पावरून सरकारला धारेवर धरण्यात आले. आंदोललकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी या सभेत केला. त्यानंतर राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा हा मुद्दा उचलून धरत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. Sharad Pawar यांची निवृत्तीची […]
-
गद्दारांनी मिशा काढल्या का, आता पहावंच लागेल; राऊतांनी बांगरांना खिजवले
Sanjay Raut on Santosh Bangar : हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरी बाजार समिती निवडणुकीत 17 पैकी 17 जागा निवडून आल्या नाही तर मिशा ठेवणार नाही, असे म्हटले होते. यासंदर्भात त्यांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. आता त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शिवसेना जिथं लढत नव्हती तिथं […]
-
अजितदादांवर टीका करणार नाही, त्यांना सगळं माफ ; नितेश राणेंचे तोंडावर बोट
Nitesh Rane on Ajit Pawar : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा काल मुंबईतील बीकेसी मैदानावर पार पडला. या सभेत आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकार निवडणुका घ्यायला का घाबरत आहे असा सवाल उपस्थित करत हिंमत असेल तर सरकारने निवडणुका घ्याव्यात, असे आव्हानही सरकारला दिले होते. अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या खास शैलीत मोदी […]
-
‘बारसू’ प्रकल्पात फडणवीसांना वेगळाच संशय; म्हणाले, काहीतरी घडावे यासाठी त्यांचा..
Devendra Fadnavis on Barsu Refinery Project : बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीला (Barsu Refinery) विरोध वाढत चालला आहे. काल महाविकास आघाडीच्या सभेत या प्रकल्पावरून सरकारला धारेवर धरण्यात आले. आंदोललकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी या सभेत केला. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. […]
-
‘आम्ही निवडणुका घेणारच, तुम्हाला पाडणारच’; फडणवीसांनी आघाडीला ठणकावले !
Devendra Fadnavis : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा काल मुंबईतील बीकेसी मैदानावर पार पडला. या सभेत आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकार निवडणुका घ्यायला का घाबरत आहे असा सवाल उपस्थित करत हिंमत असेल तर सरकारने निवडणुका घ्याव्यात, असे आव्हानही सरकारला दिले होते. या आव्हानाला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. […]
-
भाजपचा राजकीय अजेंडा, आम्ही त्यांच्यासोबत असलो तरी.. सदाभाऊंनी काय ते सांगूनच टाकले !
Sadabhau Khot : ‘आज आम्ही जरी भाजपबरोबर असलो तर आम्ही सत्तेसाठी नाही तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. त्यांचा राजकीय अजेंडा चालला आहे. आमचा अजेंडा मात्र शेतकरी, ग्रामीण भागातील जनता आणि त्यांच्या समस्या हा आहे. हाच अजेंडा पुढे घेऊन आम्ही चाललो आहोत. आमच्याच सरकारविरोधात आंदोलन केले तरी कधी देंवेंद्र फडणवीस, बावनकुळे यांचा फोन येत नाही. […]










