- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
Population Control Law : लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा काय ?, संविधान काय म्हणते ? जाणून घ्या..
Population Control Law : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नुकतेच सांगितले की देशात लवकरच लोकसंख्या नियंत्रण कायदा (Population Control Law) लागू करण्यात येईल. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे देशभरात नवा वाद सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता सरकार हा जो कायदा आणण्याच्या हालचाली करत आहे हा कायदा नेमका आहे तरी काय ?, त्यात नेमक्या […]
-
धक्कादायक अहवाल ! खारघर दुर्घटनेतील ‘ते’ मयत तब्बल सात तासांपासून..
Maharashtra Heat Stroke Death : खारघर येथील महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) पुरस्कार कार्यक्रमात उष्माघाताच्या झटक्याने 14 जणांचा बळी गेला. या दुर्घटनेमुळे राज्य सरकारवर संतप्त टीका होत असतानाच आता या मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा पोस्ट मॉर्टम अहवाल आला आहे. या अहवालात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा करण्यात आला आहे. या अहवालामुळे राज्यात पुन्हा एकदा वाद होतील अशी चिन्हे […]
-
राजकारणातील भूकंपावर आंबेडकर ठाम; म्हणाले, सगळेच आता सांगितले तर..
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) दोन मोठे बॉम्बस्फोट होतील असा खळबळजनक दावा काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. अजित पवार भाजपात जाणार का, राज्य सरकार कोसळणार का, असे प्रश्न त्यांना विचारल्यानंतर त्यांनी हा दावा केला होता. त्यानंतर आज पुन्हा पत्रकारांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारला. तेव्हा आंबेडकर म्हणाले, […]
-
सत्तासंघर्षावर आंबेडकरांचा मोठा दावा; म्हणाले, आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार..
Prakash Ambedkar : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयातून आता कधीही निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठे विधान केले आहे. ‘न्यायालयाचा निकाल येईल. पण, न्यायालयाला कुणालाही अपात्र ठरवता येणार नाही. न्यायालयाला तसा अधिकार सुद्धा नाही. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाद्वारे कुणी अपात्र होईल असे वाटत […]
-
संजय राठोडही भिडले ! म्हणाले, भ्रष्टाचाराचे आरोप तथ्यहीन; भ्रष्टाचारी औषध विक्रेत्यांना पाठिशी घालू नका
Sanjay Rathod : शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या कार्यालयावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप औषध विक्रेते संघटनेने केला असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत तक्रार केली आहे. या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने […]
-
शेतकऱ्यांना कमाईची संधी ! सरकार एकराला देणार 50 हजार; फडणवीसांनी केली घोषणा
Maharashtra Cabinet Meeting : शेतकऱ्यांना दिवसाही वीज पुरवठा व्हावा या उद्देशाने सरकारने सोलर फीडर योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेचे काही निकष आहेत. सोलर फीडर बसविण्यासाठी जमीनीची गरज राहणार आहे. जर शेतकऱ्याने यासाठी तीस वर्षांसाठी जमीन दिली तर त्या […]
-
राज ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
Nashik Political News : राज्यातील राजकारणात सध्या अनेक घडामोडी पाहण्यास मिळत आहेत. या घडामोडींमुळे राजकारण ढवळून निघत आहेत. त्यातच अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे.भाजपकडून वेगळेच राजकारण खेळले जात आहे. तर दुसरीकडे मनसेतही सारेच काही आलबेल नाही. या पक्षाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी पदाचा राजीनामा […]
-
मंत्रालयाबाहेर भर उन्हात तोबा गर्दी; प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे संतापाची लाट
Mumbai : राज्यात सध्या कडाक्याचा उन्हाळा पडला आहे. दुपारच्या रणरणत्या उन्हात अंगाची लाही होत आहे. अशा परिस्थितीत उष्माघाताचा झटका बसण्याचीही शक्यता वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात त्याचा प्रत्यय आलाच आहे. यानंतरही प्रशासन काही शहाणे होताना दिसत नाही. कडाक्याच्या उन्हाळ्यात अगदी भर दुपारी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक मंत्रालयाबाहेर पास घेण्यासाठी तासनतास ताटकळत […]
-
14 जणांच्या मृत्यूनंतर सरकारला शहाणपण; ‘त्या’ दुर्घटनेनंतर घेतला मोठा निर्णय, वाचा..
Maharashtra Govt Decision on Heat Stroke : खारघर येथील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने (Heat Stroke) मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 14 वर पोहोचली आहे. रणरणत्या उन्हात तासनतास बसल्याने अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यातच 14 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर सात जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर आता राज्य सरकारला […]
-
धनंजय मुंडेंपाठोपाठ पंकजाही बिनविरोध; पंकजांच्या ताब्यातील शिक्षण संस्थेत नवे राजकारण
Pankaja Munde: माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या ताब्यात असणाऱ्या जवाहर एज्युकेशन सोसायटीवर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर आज लगेचच खुद्द पंकजा मुंडे या देखील बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. त्यांच्या विरोधातील उमेदवार बालाजी गिते यांनी माघार घेल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मुंडे यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत […]










