- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
नगरच्या खराब रस्त्यांचा अजितदादांच्या ताफ्याला फटका; खड्डे चुकवत गाठली पाथर्डी
Ahmednagar News : नगर जिल्ह्याच्या (Ahmednagar) ग्रामीण भागातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यांनी प्रवास करावा लागतो. आमदार-खासदारांनी उपोषणे केल्यानंतरही रस्त्यांचे भाग्य काही उजळत नाही, ही येथील परिस्थिती असून रस्त्यांची दुर्दशा कायम आहे. आज याच खराब रस्त्यांचा फटका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या ताफ्यालाही बसला. अजित […]
-
चंद्रशेखर बावनकुळेंनी राऊतांना केली विनंती; म्हणाले, महाराष्ट्रासाठी तरी..
मुंबई : ठाण्यातील शिवसेनेच्या (Shiv Sena) शाखेवर काल शिंदे गटाने दावा केल्यानंतर दोन्ही गटात जोरदार राडा झाला. या घटनेवर राजकारण सुरू आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आव्हान दिल्यानंतर भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राऊतांना खास आवाहन केले आहे. वाचा : सत्तेतून पैसा […]
-
Eknath Shinde : कुटुंबियांसमवेत मुख्यमंत्री शिंदे यांनी साजरी केली धुळवड..
Eknath Shinde : देशभरात आज धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आजच्या धुलिवंदनाच्या दिवशी रंग खेळून या सणाचा आनंद द्विगुणित होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही आपल्या ठाणे येथील राहत्या घरी धुळवडीचा आनंद घेतला. नातू रुद्रांशकडून रंग लावून घेत त्यांनी या सणाचा आनंद द्विगुणित केला. धुलीवंदनाचा निमित्ताने ठाणे (Thane) येथील शुभ […]
-
Maharashtra Rain : पावसाने पिके झाली आडवी, हताश शेतकऱ्याने घेतले तोंड झोडून..
Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Maharashtra Rain) धुमाकूळ घातला असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभ्या पिकांचे डोळ्यांदेखत नुकसान होत असताना पाऊस शेतकरी हवालदिल झाले आहेत. एका शेतकऱ्याने तर पिकांचे नुकसान पाहून स्वतःचेच तोंड झोडून घेतले आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यभर ढगाळ वातावरण आहे. काही भागात जोरदार पाऊस होत आहे. या […]
-
.. म्हणून खोके सरकारचा कसब्यात पराभव; प्रणिती शिंदेनी सांगितले नेमके कारण
Praniti Shinde : भाजप (BJP) सरकारचा जो कारभार सुरू आहे. त्याबाबत जनताही आता शहाणी होत आहे. त्यामुळेच तर खोके सरकारच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह सगळ्या मंत्रिमंडळाने पैशांचा वापर आणि प्रचार यंत्रणा राबविल्यानंतरही त्यांना पुण्यातील कसबा (kasba Bypoll) मतदारसंघात दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यांचा जनाधार घटत चालला आहे. त्यामुळेच हे सरकार आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलत […]
-
घर सांभाळणाऱ्या महिलाही कमी नाहीत; देशाच्या GDP मध्ये देतात ‘इतक्या’ कोटींचे योगदान, वाचा..
GDP : घरात राहून स्वयंपाक करण्यापासून ते मुलांची काळजी घेण्यापर्यंत गृहिणींचा अर्थव्यवस्थेला हातभार लागत नाही, असे सर्वसाधारणपणे मानले जाते, परंतु प्रत्यक्षात तसे नाही. या घरगुती महिलांचाही जीडीपीमध्ये (GDP) वाटा आहे. त्यांचे योगदान कमी नाही. ते वार्षिक 22.7 लाख कोटी रुपये आहे, जे देशाच्या जीडीपीच्या 7.5 टक्के आहे. म्हणजेच, देशातील महिलाही जीडीपीत मोठे योगदान देत असल्याचे […]
-
Sanjay Raut : पोलिसांच्या आडून हल्ले करू नका, मर्द असाल तर..; राऊतांनी थेट मुख्यमत्र्यांनाच ललकारले
Sanjay Raut : ठाण्यात जे चाललंय ते आधी थांबवा. सत्ता आज आहे उद्या नाही. भाजपकडून (BJP) मुख्यमंत्र्यांचा वापर करून घेतला जात आहे. हे तुम्हाला समजल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हा किती मोठी चूक केलीत ते. सत्तेचा गैरवापर करत ठाण्यातील शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असाल तर हे मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला शोभत नाही. मी चांगलंच बोलतो त्यामुळे […]
-
Vasant More Pune : मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी; खंडणी द्या अन्यथा…
Vasant More Pune : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील मनसे (MNS) नेते वसंत मोरे (vasant More) यांच्या मुलाला धमकीचे मिळाली आहे. त्यानंतर मोरे यांनी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे याच्या विवाहाचे बनावट सर्टिफिकेट तयार खंडणीची मागणी करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पुण्यात […]
-
रामदास कदम भित्रे, सगळ्या केसेस आम्ही घेतल्या; पक्षात प्रवेश करताच संजय कदम बरसले
Ratnagiri News : रामदास कदम (Ramdas Kadam) भित्रे आहेत. शिवसैनिक म्हणून ज्या केसेस घेतल्या त्या आम्ही घेतल्या. त्यांच्यावर तर एक केसही दाखल नाही. शिवसेना (Shiv Sena) म्हणजे आम्हीच गद्दार असे ते म्हणत आहेत. लोकांच्या मनात ते संभ्रम निर्माण करत आहेत. पण कोकणात आम्ही दाखवून देत आहोत की आम्ही उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) विचारांशी बांधील आहोत, […]
-
रामदास कदम हा तात्या विंचू, त्याला पुरून उरू; भास्कर जाधवांचा घणाघात
Ratnagiri News : रामदास कदम (Ramdas Kadam) हा झपाटलेला या चित्रपटातील तात्या विंचू आहे. प्रत्येक गावात जाऊन सगळ्यांना सांगत सुटलाय की उद्धव साहेबांनी मला संपवले, आदित्य ठाकरेंनी माझी खाती काढून घेतली. अरे तुला साधे पर्यावरण तरी म्हणता येते का असा सवाल उपस्थित करत रामदास कदम या भंपक माणसाला आम्ही पुरून उरल्याशिवाय राहणार नाही असे आव्हान […]










