महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात ठाकरे यांनी मत व्यक्त केले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राचे
पोलिसांनी सांगितलं की, ज्यावेळी बॉम्बहल्ला झाला त्यावेळी पंतप्रधान नेतन्याहू हे घरात नव्हते आणि त्यांचं कुटुंबही घरामध्ये नव्हतं.
ही घटना दर्यापूर मतदारसंघातील खल्लार गावात युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारसभेदरम्यान घडली.
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
हनुमंत सुतार यांच्यासह राज्य उपाध्यक्ष अंबादास धनगर, महाराष्ट्र कार्याध्यक्ष तेजस टेंगले यांनी संघटनेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना
देवेंद्र फडणवीस म्हणतात, हे धर्मयुद्ध आहे. हे धर्मयुद्ध असेल तर हा महाराष्ट्र धर्मयुद्ध आहे. महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी हे
धाराशिव जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या अनेक प्रकल्प आणि योजनांचे काम महायुती सरकारने साकारले आहे. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री
शिवसेना म्हणजे कोकण आणि कोकण म्हणजे शिवसेना असं एक नात होत. परंतु, हे नात जपण्यात उद्धव ठाकरे कमी पडले. त्याचाच परिणाम
परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. गुणवत्ता वाढीसाठी बाला उपक्रम राबविण्यात आला.
आज आपल्या टाकळी गावामध्ये विविध विकास कामे पार पडली असून आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात. या विकास कामांबरोबरच आपले