- Letsupp »
- Author
-
कुंपणानेच शेत खाल्लं! जामीन मंजूर करण्यासाठी मागितली ५ लाखांची लाच, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
शिस्तपालन समितीने केलेल्या चौकशीनंतर न्यायाधीश धनंजय निकम आणि न्यायाधीश इरफान शेख यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
-
गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ, गाडी चालकाच्या रक्ताची तपासणी होणार; गुन्हे शाखेकडं तपास वर्ग
चालकाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास वर्ग करण्यात आला आहे.
-
मी नमकहरामांना उत्तर देत नाही; रामदास कदमांच्या ‘त्या’ आरोपाचा उद्धव ठाकरेंकडून दोन शब्दात समाचार
दसरा मेळाव्यात बोलताना कदमांनी ठाकरे कुटुंबावर आरोप होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी दोन शब्दांमध्येच रामदास कदम यांचा विषय संपवला आहे.
-
मी न्यायालयात गेल्याशिवाय राहणार नाही; अनिल परबांच्या ‘त्या’ आरोपांवर रामदास कदस भडकले
सहा महिने मी तिथे रूम घेऊन थांबलो होतो. बाळासाहेब स्वत: दवाखान्यात आले होते, आम्ही आजही दोघे जीवाभावाने संसार करत आहोत.
-
अभिनय अन् नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
आपल्या अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
-
भारतीय क्रिकेट संघात शुभमन पर्वाचा दबदबा; रोहित शर्माचं वनडेतील कर्णधारपद जाण्याच्या मार्गावर
आगामी एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा पुन्हा एकदा भारतीय संघात समावेश होणार आहे.
-
Video : मागच्या वर्षीपासून दसरा मेळाव्याला हलकं वागणारे लोक…, गोंधळ घालणाऱ्यांवर पंकजा मुंडे संतापल्या
आज माझ्यासाठी, माझ्या भगवान बाबांसाठी आणि गोपीनाथ मुंडेंचा वारसा जगण्यासाठी आलेल्या प्रत्येक माणसाचं हृदयातून स्वागत करते.
-
संघाचं शताब्दी वर्ष पाहण्याचं सौभाग्य आम्हा स्वयंसेवकांना लाभलं; पंतप्रधानांनी लिहला RSS’वर खास लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघ हा शाश्वत राष्ट्रीय चेतनेचा सद्गुणी अवतार असल्याचं मत आपल्या खास लेखात मांलं आहे.
-
डॉ. आंबेडकरांच्या चिंता अन् विचार प्रक्रिया संघासारख्याच; माजी राष्ट्रपती कोविंद यांचं मोठं विधान
माझ्या जीवनावर दोन डॉक्टरांनी अमीट छाप उमटवली. यात एक होते, डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर.
-
स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघाचं असं कोणतं राष्ट्रकार्य होत हे सांगावं, संजय राऊतांचा नाणं काढण्यावर थेट घाव
स्वातंत्र्य लढ्यामध्ये मध्ये असं कोणतं राष्ट्रकार्य यांचं होतं, हे एकदा भाजपने आणि त्यांच्यावर नाणं काढणाऱ्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे.









