- Letsupp »
- Author
-
पुण्यात गुन्हे शाखेच्या हवालदारावर कोयत्याने हल्ला; पोलीस सुरक्षेवरच पुन्हा प्रश्नचिन्ह
मिळालेल्या माहितीनुसार काटकर हे शनिवारी रात्री ड्युटी संपवून आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना रात्री सुमारे एकच्या सुमारास हा प्रकार घडला.
-
कुख्यात गुंड निलेश घायवळचा पाय खोलात; पुणे पोलिसांकडून घरावर छापेमारी, धक्कादायक माहिती समोर
कुख्यात गुंड निलेश घायवळविरोधात पुणे पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. घायवळच्या घरांवर छापेमारी करण्यात आली आहे.
-
शिवभोजन थाळी योजनेपाठोपाठ आनंदाचा शिधाही बंद?, तिजोरीत खडखडाट असल्याची चर्चा
राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही योजनाही बंद होणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
-
धक्कादायक घटना! एसएमएस रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भीषण आग, सहा रुग्णांचा होरपळून मृत्यू
रूग्ण बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यांना बाहेर काढणे शक्य झाले नाही. ही आग नेमकी कशाने लागली याची माहिती देखील प्रशासनाकडून देण्यात आली.
-
चंद्र तुमच्या राशीच्या अकराव्या घरात असणार, व्यवसाय वाढेल अन् व्यवहार फायदेशीर ठरतील
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
-
मोठी बातमी! पुरूष संघाकडून सलग तिसऱ्यांदा लोळवल्यांतर महिला संघाकडूनही पाकिस्तानचा पराभव
भारताने वनडे क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा सलग 12 वा पराभव केला आहे. आतापर्यंत पाकिस्तानला एकही सामना भारताविरुद्ध जिंकता आलेला नाही.
-
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा, पुढील 4 दिवस कुठं काय असणार स्थिती?
ही सगळी परिस्थिती आटोक्यात येते ना येते तोपर्यंत चार-पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.
-
शेकडो प्रवासी अडकले; फेरीबोट समुद्रात फसली, विरारमधील थरारक घटना
बोट प्रवाशांनी खच्चून भरली होती, विराच्या नारिंगी जेट्टीजवळ ही बोट थांबणार होती. मात्र, येथे बोट अडकल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली
-
सरकारने ‘त्या’ निर्णयाचा पुनर्विचार करणं गरजेचं; शरद पवारांची राज्य सरकारच्या निर्णयावर टीका
राज्य सरकारनं नुकसान ज्यांचं झालं त्यांना मदत करण्याच्या ऐवजी सगळ्या ऊस उत्पादकांकडून रक्कम घेण्यावर शरद पवारांनी टीका केली.
-
भाजपमध्ये इनकमिंग सुरूच; ‘हा’ नेता शेकडो कार्यकर्त्यांसह करणार भाजपात प्रवेश
आतापर्यंत महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे, याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे.









