गणेश कारखान्याचा इतिहास जर पाहिला तर तो कारखाना पारंपारिक कोल्हे यांच्याकडे होता. अशोकराव काळे यांनी या कारखान्याची निवडणूक लढवली.
काँग्रेसचे एक नेते होते एस.पी. पाटील त्यांची ख्याती होती की ते मुंबईतून दिल्लीला सर्वात जास्त पैसा देत होते. यांचा रेकॉर्ड शिंदेंनी तोडला
दररोज साधारण दहा कोटींपेक्षा जास्त लोक ट्रेनने प्रवास करतात. ही संख्या ऑस्ट्रेलियासारख्या एखाद्या देशाच्या लोकसंख्येएवढी आहे.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यार्पणाची प्रक्रिया आधीच सुरू झाली असून, एका आठवड्यात चंद्राकर भारतात परत येण्याची शक्यता आहे.
बँक निफ्टी 20 अंकांच्या घसरणीसह 51,512 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. मिडकॅप निर्देशांक 100 अंकांच्या वाढीसह 59,034 च्या
सिंहगडावर काम करत असताना एक तरुणी गडावर आली. तिच्या बोलण्यावरून आणि हावभावावरून ती काही तरी गडबडत असल्याचं या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं.
अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांनी 'नमक हराम' चित्रपटात एकत्र काम केलं. राजेश खन्ना यांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितलं
लोकसभा निवडणूकीत ज्या बुथवर भाजपला मताधिक्य होतं, तेथील मतदानाची टक्केवारी कमी होती. तर भाजपला मताधिक्य नव्हते त्या बूथवर जास्त मतदान झालं.
तीन महिन्यांपूर्वी एका आठ वर्षांच्या मुलाला या अनाथाश्रमात आणण्यात आले होते. या मुलाच्या आईने दुसरं लग्न केलं होतं.
आतापर्यंत मतमोजणीच्या 11 ते 12 फेऱ्या पार पडल्या आहेत. पण निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर चौथ्या आणि पाचव्या फेरीचे निकाल दाखवला जात आहे.