- Letsupp »
- Author
-
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचं आरक्षण आंदोलन पेटणार ?, मुंबईतील सर्व पोलिसांच्या रजा तातडीने रद्द
मनोज जरांगेंच्या आंदोलानाचे स्वरुप पाहता, आंदोलकांची संख्या पाहता मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने अधिक पोलिस असणे गरजेचे आहे.
-
महाराष्ट्रात पावसाचा कहर; मराठवाड्यात नांदेडमध्ये हाहाकार, अनेक गावांचा संपर्क तुटला
या सर्व परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रशासन योग्य रितीने सर्व परिस्थिती हाताळत आहे.
-
…हा मराठ्यांनी मुंबई सोडून जाण्यासाठीचा डाव; मनोज जरांगे पाटील सरकारविरोधात आक्रमक
मला सरकारने काय केलं हे माहिती नाही. त्यांनी काल मला आंदोनलाची परवानगी दिली होती. आज पुन्हा एकदा परवानगी दिली आहे.
-
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरुच राहणार, मिळाली एक दिवसाची मुदतवाढ
मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाची मुदत आणखी एका दिवसासाठीवाढवली आहे.
-
Video : थोड्याचवेळात जरांगेंना मिळणार गुडन्यूज; आंदोलनाची वेळ संपण्यापूर्वी फडणवीसांनी दिले संकेत
आता फक्त आश्वासन नाही तर कायद्याने मार्ग काढावा लागेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरांगे यांच्या मागण्यांवर बोलले.
-
मोठी बातमी! जरांगे समर्थकांचा मंत्रालयाला घेराव… कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यास मनाई
मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी आलेले अनेक आंदोलक भिजू नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे धावले होते.
-
जरांगे नावाच्या काडीचा केला ज्वालामुखी, लक्ष्मण हाकेंची जहरी टीका, आता ओबीसी काय?….
सरकार जरांगेंसाठी रेड कार्पेट अंथरत असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केला. त्यात प्रा. लक्ष्मण हाके यांनी तर जरांगेंर जहरी टीका केली.
-
मराठी माणूस मुंबईत नाही तर गुजरात, गवाहाटीला जाणार का?, उद्धव ठाकरेंचा शिंदेना टोला
या आंदोलनाला परवानगी दिल्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचे आभार मानले असले तरी त्यांनी थेट उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे.
-
चलो मुंबई म्हणत जरांगे पाटलांची आर-पारची लढाई; वाचा, काय आहे मराठा आरक्षण प्रश्नाचा इतिहास?
मराठा आरक्षण लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील दोन वर्षापासून रस्त्यावरचा लढा देत आहेत. ते आता पुन्हा एकदा मुंबईकडे निघाले आहेत.
-
त्यांनी आरक्षण घालवलं! शरद पवार अन् उद्धव ठाकरे यांची चुप्पी; राधाकृष्ण विखे पाटलांची थेट टीका
मनोज जरांगे यांची शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेट घेण्याबाबत सरकार पातळीवर अद्याप कोणताही निर्णय नाही. मागण्यांसाठी सरकार संवेदनशिल









