गेली अनेक दिवसांपासून धर्मवीर 2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान, त्यावरून राजकीय वार-प्रतिवार सुरू झाले आहेत.
मराठा आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला सुरूवात केली आहे.
चारवेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळाली नाही. अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. सध्या इस्रोमध्ये वैज्ञानिक आहेत.
नीट परीक्षेबाबत देशातून नवनव्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे होतकरू विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न सध्या टांगणीला लागला आहे.
भाजपची चिंतन बैठक आज पुण्यात होणार असून या साठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यात आले आहेत. लोकसभेनंतर शाहा पहिल्यांदाच महाराष्ट्रात.
आज गुरुपोर्णिमा साजरी केली जात आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा साजरी केली जाते. गुरू-शिष्यांचा हा सण आहे.
सध्या धर्मवीर - 2 या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू सुरू असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
पिंपरी चिंचवड येथे विजयी संकल्प मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यानी भाजपवर टीका केली.
पिंपरी चिंचवड येथे विजयी संकल्प मेळ्याव्यात बोलताना शरद पवारांनी काही जुन्या आठवणी सांगितल्या. उद्योग कसे उभे राहिले हे सांगितलं.
अजित गव्हाणे यांच्यासह पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. त्यावेळी आमदार रोहित पवार बोलत होते.