- Letsupp »
- Author
-
मोठी बातमी! अखेर राज्यपाल नियुक्त आमदारांचा तिढा सुटला; आजच शपथविधी, महायुतीकडून कुणाची वर्णी?
महायुतीकडून 7 जणांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून वर्णी लागली आहे. शासनाकडून अधिकृ राजपत्र जारी करण्यात आलं आहे.
-
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात बिश्नोई गँग कनेक्शन; पोलिसांनी फेसबुक अन् इन्स्टाकडून माहिती मागवली
काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. त्यामध्ये बिश्नोई गँगचं हरियाणा आणि पंजाब यूनिट
-
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, आज तुम्ही नवीन कामांचे आयोजन करू शकाल
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार आहे नशीब?
-
महाराष्ट्राचा कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसळेला सरकारकडून दोन कोटी बक्षीस; मात्र, वडील नाराज
स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे यांनी काही दिवसांपूर्वी स्वप्नीलला देण्यात येणाऱ्या बक्षीसाची रक्कम वाढवावी अशी सरकारकडे मागणी केली होती.
-
मकरंद अनासपुरेंचा दिवाळीनंतरचा नवरंगी धमाका; ‘मूषक आख्यान’ ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या नऊ भूमिका अत्यंत सहजपणे कथेत गुंफल्या आहेत. चित्रपटाचे लेखक हेमंत एदलाबादकर आहेत.
-
जीवनाचे सार सांगणारा कोकणी चित्रपट; “अंत्याआरंभ” नोव्हेंबर महिन्यात येणार प्रेक्षकांच्या भेटीला
एफटीआय पुणे येथून त्यांनी आपलं शिक्षण घेतलं असून एकूण ८ कोकणी चित्रपटातील ४ कोकणी चित्रपट हे त्यांनी स्वतः आजवर बनवले आहेत.
-
मर्दानी खूब लड़ी! हरमनप्रीत कौरची मिताली राजच्या विक्रमाशी बरोबरी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध झुंजार खेळी
तिने या सामन्यात ४७ चेंडूत ६ चौकारांसह ५४ धावांची खेळी केली. त्यामुळे आता तिने महिला टी२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय
-
मोठी बातमी! आचारसंहितेपूर्वी सरकारची मोठी घोषणा; मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लवकरच लागणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील पाच टोलसाठी टोलमाफी करण्याची घोषणा केली.
-
विश्रांती घेतलेला पाऊस राज्यातील काही भागांत पुन्हा सक्रिय; हवामान विभागाने दिला महत्वाचा अलर्ट
सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात
-
नवी मुंबईतील NRI कॉम्प्लेक्सच्या १७ व्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाला आग विझविण्यात यश
ज्या घरात आग लागली होती तिथल्या व्यक्तींनी आग लागल्याचं कळताच तात्काळ तिथून बाहेर पडत अग्निशमन दलाला सूचना दिल्याने मोठी घटना टळली









