- Letsupp »
- Author
-
आदित्य ठाकरेंची लायकी काय? बावनकुळेंची ठाकरे पिता-पुत्रावर आक्रमक टीका
Chandrashekhar Bawankule : सुमारे 25 वर्ष ज्यांची नैसर्गिक युती होती त्या भाजप आणि शिवसेना (उबाठा)मधून सध्या वि स्तवही जात नाही अशी परिस्थिती आहे. 2019 ला अनपेक्षितपणे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेससोबत जात सरकार स्थापन केलं आणि तेव्हापासून कुणी कुणाला फसवलं याचे जोरदार वार प्रतिवार सुरू झालेत ते आणखीही सुरूच आहेत. नुकतंच (Uddhav Thackeray ) उद्धव ठाकरे […]
-
विरोधकांवर टीका करण्याऐवजी मोदींनी देशात काय केलं? शरद पवार परभणीत कडाडले
Sharad Pawar : एखाद्या देशाचा प्रमुख देशात काय विकास करता येईल याबाबद विचार करतो. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी ना तरुणांची समस्या लक्षात घेतात, ना शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेतात ना काही विधायक धोरणावर बोलतात. (PM Modi) कायम माझ्यावर टीका करणार, उद्धव ठाकरेंवर टीका करणार अशा शब्दांत शरद पवार यांनी (Bandu Jadhav) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका […]
-
आघाडी धर्म पाळणार! टोपे म्हणाले, नवरदेव शिवसेनेचा अन् वऱ्हाडी राष्ट्रवादीचे
Parbhani Lok Sabha : आज देशात काय परिस्थिती आहे हे आपण पाहत आहोत. आता या देशाला हुकुमशाही नकोय असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री राजेश टोपे (Parbhani Lok Sabha) यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. (Bandu jadhav) ते परभणीत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) प्रचारसभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शरद पवार, उमेदवार बंडू […]
-
शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार म्हणाले अन् स्वत: मुख्यमंत्री झाले, शिंदेंचा ठाकरेंवर प्रहार
Yavatmal-Washim Lok Sabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच भाषण सुरू असताना वादळ आलं त्यावेळी लोकांनी सभेतून काढता पाय घेतला. मात्र, मुख्यंत्र्यांनी असली वादळ येतच असतात. आपण असल्या अनेक वादळांना तोंड दिलेलं आहे. त्यामुळे असली कितीही वादळ आले तरी आपण खंबीरपणे लढत राहायचय म्हणत आपल्या भाषणाला पुन्हा सुरूवात केली. (CM Eknath Shinde) ते यतमाळमध्ये आयोजित सभेत […]
-
2019 ते 2024 शिरूरला खासदारच नव्हता, आढळराव पाटलांचा गजब दावा
Shivajirao Adhalarao Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांशी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीच्या चर्चेत अनेक विषयांवर मनमोकळा संवाद साधला. यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून शिवाजीराव आढळराव पाटील लोकसभेच्या मैदानात आहेत. यावेळी बोलताना, आढळराव पाटलांनी 2019 ते 2024 या काळात शिरूरला खासदारच नव्हता असा गजब दावा केला आहे. तसंच, आपण कधी आणि काय काम […]
-
माढा लोकसभेत नवा भूकंप, धैर्यशील मोहितेंच्या अर्जावर घेतली मोठी हरकत
Madha Loksabha : निवडणुका लागल्यानंतर गेली अनेक दिवसांपासून जो मतदारसंघ कायम चर्चेत राहीला तो मतदारसंघ म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ. भाजपकडून तिकीट न मिळाल्याने मोहिते पाटील काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर, मोहिते पाटलांनी भाजपला राम-राम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची वाट धरली. (Dhairyashil Mohite Patil) त्यानंतर त्यांना राष्ट्रवादीकडून माढा लोकसभेचं […]
-
टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी भारत दौरा केला अचानक रद्द, वाचा काय आहे कारण?
Elon Musk India Visit Postpones : भारत भेटीवर येणारे टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी भारत दौर करण्यात आल्याची माहिती एक्स (ट्वीटर)वरून दिली आहे. यामध्ये मस्क यांनी ठोस कुठलही कारण दिलं नाही. मात्र, टेस्लाची काही महत्चाची काम असल्याने सध्या येता येत नाही असा उल्लेख मस्क यांनी केला आहे. इलॉन मस्क (Elon Musk) हे 21 आणि 22 […]
-
अमित शाहांनी भरला उमेदवारी अर्ज, म्हणाले गांधीनगरमधून उमेदवारी हे माझ….
Amit Shah Nomination Files from Gandhinagar : देशात लोकसभा निवडणुकांसाठी मतदानाचा आज पहिला टप्पा पार पडला. एकीकडे हे मतदान होत असताना देश भरात अनेक उमेदवार दुसऱ्या टप्प्यात होण्याऱ्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एनडीएकडून गुजरातमधील गांधीनगर लोकसभेसाठी आपला (LokSabha Elections) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी […]
-
कानापासून गोळी गेली म्हणून हुकलं, अर्चना पाटलांच्या प्रचार रॅलीत पाशा पटेलांनी सांगितली ‘ती’ आठवण
Pasha Patel : लातुरचा घड्याळाचा पहिला खासदारकीचा उमेदवार मी होतो. त्यावेळी अजित दादांनी मला उमेदवारी दिली होती. मात्र, गोळी कानाच्या बाजून गेली म्हणून माझ खासदार होण्याचं हुकलं असं म्हणत कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल (Pasha Patel) यांनी 1999 ला झालेल्या निवडणुकीची आठवण सांगितली. ते आज (Dharashiv Lok Sabha) धाराशिव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना […]
-
छगन भुजबळांनी नाशिकचं मैदान सोडलं, लोकसभा निडणुकीतून माघार; वाचा नक्की काय घडलं?
Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुका जाहीर होताच अनेक ठिकाणी कोण उमेदवार असेल अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. महाराष्ट्रात सध्या राजकीय परिस्थिती पाहिली तर एका पक्षाचे दोन पक्ष झालेले आहेत अशी आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन भाग झाले तसे राष्ट्रवादीचेही दोन भाग झाले आहेत. त्यामुळे जागा वाटपाचा मोठा पेच सर्वच पक्षातील नेत्यांसमोर असल्याचं दिसलं. […]










