- Letsupp »
- Author
-
RTE Admission 2024: आरटीई परिक्षेची प्रक्रिया सुरु, पुण्यामधून सर्वाधिक अर्ज
शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत (आरटीई) देण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया रखडली होती. परंतु आता ही प्रक्रिया सुरू झाली आहे.
-
Lok Sabha Polls: महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा, मुंबईत शिंदे विरुद्ध ठाकरे; वाचा महत्वाच्या लढती
20 मे रोजी महाराष्ट्रातील लोकसभेच्या 5 टप्प्यातील मतदान होत आहे. यामध्ये मुंबईतील सहा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. ठाकरे विरूद्ध शिंदे लढत.
-
अवैधरीत्या गर्भपात करणाऱ्या आशा वर्कर महिलेसह तिघांना अटक; गोळ्यांची कीट जप्त
छत्रपती संभाजीनगर येथून गर्भलिंगनिदानाबाबत धक्कादायक माहित समोर आली आहे. येथून फरार असलेली आशा वर्करला अटक करण्यात आली आहे.
-
एक ठाकरे भाड्याने घेतला, मात्र विजय इंडिया आघाडीचाच; मोदीजी शपधविधीला या
ठाकरे नावाचा कुणीतरी पाहिजे म्हणून एक ठाकरे भाड्याने घेतलाल आहे असा थेट घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते मुंबईत प्रचार सभेत बोलत होते.
-
आम्ही देशभक्त आहोत मोदी भक्त नाही! उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर जोरदार प्रहार
हिंदुत्व सोडलं असा आरोप करतात. मात्र, आम्ही हिंदूत्व नाही तर भाजप सोडल आहे. तसंच, आम्ही मोदी भक्त नसून देशभक्त आहोत असा पलटवार ठाकरेंनी केला.
-
मुस्लिमांवरून फक्त प्रचार! वाचा, उमेदवारांची संख्या किती? अन् कोणत्या पक्षाने दिली संधी
देशात सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. यामध्ये मुस्लिमांवरून जोरदार प्रचार सुरू आहे.
-
तुम्हाला सत्तेतून खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; ‘भटकता आत्मा’वरून पवारांचा पलटवार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भटकती आत्मा केल्यानंतर पवारांनी जोरदार पलटवार केला आहे. पवार म्हणाले, हा भटकता आत्मा तुम्हाला सत्तेतून खाली खेचणार.
-
कलम 370 हटवणाराच संविधानाचा रक्षक; मोदी मुंबईतील सभेत कडाडले
कलम 370 हटवणारा मोदी हाच संविधानाचा एकमेव रक्षक आहे असं म्हण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली. ते मुंबईत सभेत बोलत होते.
-
विकसित भारत घडवण्यात मुंबईचं मोठ योगदान असेल; मोदींचा आशावाद
मुंबईत शिवाजी पार्क येथे सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका करत आपण दहशतवाद गाडला असा दावा केला.
-
…आणि उद्धव ठाकरेंनी ‘ती’ घोषणा देणं बंद केलं; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
मुंबईतील प्रचारसभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यानी घोषणा बदलली असं म्हणत विरोधकांवर जोरदार टीका केली.










