- Letsupp »
- Author
-
Video : मोदींच्या नाशकातील सभेत कांद्याने केला वांदा; भाषणादरम्यान पवारांच्या नावाच्या घोषणा अन्…
नाशिकच्या प्रचार सभेत मोदींचं भाषण सुरू असताना कांदा उत्पाक शेतकऱ्याने शरद पवारांच्या नावाने घोषणा दिल्या. यावेळी मोदींनी भाषण थांबवाव लागलं.
-
मुंबईतील मोदींच्या रोड ‘शो’मध्ये राज ठाकरे दिसणार? चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली भेट
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांनी भेट घेत त्यांना मुंबईत होणाऱ्या मोदींच्या रोड शोमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं.
-
ठाण्यात नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी-ठाकरे एकत्र येणार; आंबेडकरांचा मोठा दावा
लोकसभा निवडणुकी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते प्रचारसभेत बोलत होते.
-
ये पब्लिक है, सब जानती है! शिवसेनेच्या 15 जागा निवडून येणार; मुख्यमंत्र्यांचा दावा
एका वृ्त्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या म्हणजे शिवसेनेच्या 15 जागा निवडून येतील असा दावा केला.
-
बॅंक फसवणूक प्रकरणी धीरज वाधवान यांना सीबीआयकडून अटक
कथित बँक फसवणूक प्रकरणात डीएचएफएलचे माजी संचालक धीरज वाधवान यांना सीबीआयने अटक केली आहे.
-
मराठा समाजाच्या रोषणामुळे बीडची प्रचारसभा टाळली का ? फडणवीसांनी दिलं उत्तर
देवेंद्र फडणवीस मराठवाड्यातील सर्व मतदारसंघात प्रचारासाठी गेले. परंतु, बीडला ते गेले नाहीत. आपण का गेला नाहीत यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.
-
पंतप्रधान मोदी अन् अनुराग ठाकुर यांच्या विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलेल्या द्वेषपूर्ण भाषणाविरोधातील याचिका फेटाळली.
-
…याच कायद्यानुसार मोदी, शाहांना तुरुंगात जाव लागणार; राऊतांचा थेट प्रहार
आज ज्या कायद्याचा आणि संस्थांचा वापर करून विरोधकांना तुरुंगात डांबल जातय त्यांनाही तुरुंगात जाव लागेल अशी टीका संजय राऊतांनी मोदी शहांव केली.
-
भुमरे आणि जलील यांना खैरे चितपट करणार?, ‘ही’ आहेत कारणं
छत्रपती संभाजीनगर लोकसभेचं गणित यावेली वेगळं होतं. येथे शिवसेनेचे दोन उमेदवार, वंचितचा एक आणि एआयएमआयएमचा एक. त्यामुळे येथे लढत चौरंगी झाली.
-
संख्याबळ समोर आलं अन् उद्धव ठाकरेंनी बेईमानी केली; फडणवीसांचा घणाघात
विधानसभा 2019 ला निकालानंतर संख्याबळ स्पष्ठ झाल्यानंतर उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले ही एक बेईमानीच होती असं फडणवीस म्हणाले.










