- Letsupp »
- Author
-
केंद्रात जिंकलो तर गरम-गरम तव्यावर विधानसभेची पोळी भाजावी लागेल -दानवे
जालना लोकसभेचे उमेदवार प्रचार सभेत बोलताना म्हणाले केंद्रात जिंकलो तर लगेच गरम-गरम तव्यावर विधानसभेची पाळी भाजून घ्याली लागणार आहे.
-
शिरूरने कायम योग्य निर्णय घेतला, प्रश्न विचारणाऱ्या खासदाराला निवडून द्या -शरद पवार
लोकसभेत प्रश्न विचारणारा खासदार असावा. तिथे जाऊन प्रश्न विचारणार नसाल तर कशाला खासदार व्हायचे असं म्हणत शरद पवारांनी अमोल कोल्हेंच कौतूक केलं.
-
”मी राज ठाकरे नाही; मेलो तरी चालेल पण कमळ, हात आणि धनुष्यबाणावर लढणार नाही”
मी मेलो तरी चालेल पण इतर कुणाच्या चिन्हावर मी निवडणूक लढवणार नाही असा निर्धार महादेव जानकर यांनी व्यक्त केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
-
राष्ट्रवादी शरद पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? वाचा, पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले
लोकसभेनंतर अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. त्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले हे निकालावर अवलंबून असेल.
-
अमेरिकेची झलक! AI नियंत्रित लढाऊ जेटची कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात घेतली चाचणी
AI नियंत्रित लढाऊ जेट VISTA F16: कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे नियंत्रित F-16 लढाऊ जेटची कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात चाचणी घेण्यात आली.
-
पश्चिम महाराष्ट्रात भाजपाकडून पैशांचा वापर, पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप
पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपकडून निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप केला.
-
आचारसंहिता भंग प्रकरणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेल्हे शाखेवर गुन्हा दाखल
पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील पीडीसीसी बँकेवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
मोदींना आली गोपीनाथ मुंडेंची आठवण! म्हणाले, माझ्याशी बीडच्या विकासाबद्दल बोलायचे
आंबेजोगाई येथील पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली.
-
समोरचा उमेदवार शेतकरी पुत्र नाही तर चंदनतस्कर, धनंजय मुंडेंचा सोनवणेंवर मोठा आरोप
आंबेजोगाईत पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांच्यावर नाव न घेता चंदन तस्कर अशी टीका केली.
-
माझ्या जन्मापूर्वी निर्माण झालेला निळवंडे धरणाचा प्रश्न मोदींनी सोडवला -देवेंद्र फडणवीस
माझ्या जन्मापूर्वी निळवंडे धरणाचा जो प्रश्न होता तो मोदींनी सोडवला असा दावा फडणवीस यांनी केला. ते अहमदनगरमधील विखेंच्या प्रचार सभेत बोलत होते.










