- Letsupp »
- Author
-
काँग्रेसचं वजन वाढलं! विधान परिषदेच्या ६ आमदारांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश
तेलंगणा्मध्ये बीआरएसला मोठा धक्का बसला आहे. येथील सहा आमदारांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रसची संख्या वाढली आहे.
-
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एक बळी; ‘माझ्या लेकरांना आरक्षण द्या’ चिठ्ठी लिहून ठेवत केली आत्महत्या
मराठा आरक्षणाची मागणी करत आत्हत्या करण्याचा घटना वाढल्या आहेत. आता पन्हा एका व्यक्तीने आरक्षण मिळावं अशी मागणी करत आत्महत्या केली आहे.
-
Video: जबाबदारी वाढली की मूड बदलावा लागतो; जयंतरावांचे कौतुक करताना अजितदादांची फटकेबाजी
विधानसभेत अधिवेशन सुरू असून त्यामध्ये अर्थसंकल्पावर अजित पवार बोलले. त्यांनी यावेळी विरोधकांनी काय टीका केली यावर भाष्य केलं.
-
Team India: भारतीय टीमच्या स्वागताला गुजरातहून बस का मागवल्या? राऊतांनी केला मोठा खुलासा
भारतीय क्रिकेट टीमचं मुंबईत बसमध्ये रॅली काढून स्वागत करण्यात आलं. दरम्यान, या गुजरातमधून आणलेल्या बस असल्याने विरोधकांनी टीका केली आहे.
-
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी शेअर बाजारातील तेजीबद्दल व्यक्त केली चिंता, सेबीला केल्या विशेष सूचना
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. त्यावर आता भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी भाष्य केलं आहे.
-
Team India: विधिमंडळात आज ‘या’ चार खेळाडूंचा सत्कार; बक्षीस म्हणून मिळणार ‘इतकी’ रक्कम
टीम इंडियाने मोठा विजय मळवल्यानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. काल मुंबईत मोठी रॅली काढण्यात आली. आज विधीमंडळात चार खेळाडूंचा सतक्रा होणार.
-
काय कारवाई होणार?, हाथरस सत्संग दुर्घटनेचा तपास अहवाल ‘SIT’ आज सरकारकडे सुपुर्द करणार
हाथरस येथे घेण्यात आलेल्या सत्संग कार्यक्रमात जी चेंगराचेंगरी झाली त्यामध्ये १२१ लोकांना प्राण गेले. त्याचा एसआयटी आज अहवाल देणार आहे.
-
विरोधी पक्षनेते राहुल गांधी अलिगडला पोहचले; हाथरस सत्संग चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबाची घेतली भेट
हाथर येथील सत्संग या धार्मिक कार्यक्रमात चेंगराचंगरी सुमारे १२१ लोकांचा मृत्यू झाला. तिथे मृतांच्या कुटुंबाला राहुल गांधींनी भेट दिली.
-
धक्कादायक! विजेच्या धक्क्याने पाण्याच्या ओढ्यात उतरलेल्या २४ म्हशींचा जागीच मृत्यू
पाण्यात करंट पसरल्याने पाण्यीतील सुमारे २४ म्हशी जागीच मृत्यू पावल्या. ही दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे.
-
हेमंत सोरेन पुन्हा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी; राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी दिली शपथ
हेमंत सुरे यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकाद शपध घेतली आहे. जमिन गैरव्यवहारात त्यांनी अटक झाल्याने त्यांनी पद सोडलं होतं.









