- Letsupp »
- Author
-
आम्हाला बी टीम म्हणणारे वाघचौरे 2019 ला कुणाची बी टीम होते?, रुपवतेंचा हल्लाबोल
शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी कोपरगाव येथे प्रचार सभेत बोलताना भाऊसाहेब वाघचौरेंवर जोरदार टीका केली.
-
अहमदनगर जिल्हा दुष्काळमुक्त करणार! डॉ. सुजय विखेंना साथ द्या -फडणवीस
नगर जिल्ह्या दुष्काळमुक्त करण्याचं महायुती सरकारचं धोरण आहे. त्यामुळे सुजय विखे यांना निवडून द्या अस फडणवीस म्हणाले. ते प्रचार सभेत बोलत होते.
-
पुणे लोकसभा निवडणुकीसाठी सतर्कता! प्रशासनाकडून बेकायदा जमावास प्रतिबंध
पुणे व शिरुर लोकसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तांनी ११ मे ते १३ मे पर्यंत जमावबंदी केली केली आहे.
-
दहा वर्षानंतर नरेंद्र दाभोळकरांना न्याय मिळणार! उद्या निकाल लागण्याची शक्यता
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा दहा वर्षांनंतर उद्या निकाल लागण्याची शक्यता आहे.
-
शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स 1062 अंकांनी घसरला; वाचा तज्ञांच मत
भारतीय शेअर बाजारात मोठ्या घसरण झाली. आज सेन्सेक्स १,१०० अंकांनी घसरून ७२,४०० च्या खाली आला. तर निफ्टी २२ हजारांच्या खाली आला
-
फडणवीसांचा पलटवार; म्हणाले, उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय
उद्धव ठाकरेंनी माकडं अशी टीका केल्यांतर त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरेंच मानसिक संतुलन बिघडलं आहे.
-
भुजबळ तुतारीच्या प्रचारात, शिंदेंच्या आमदाराचा आरोप; राजीनाम्याची केली मागणी
नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यावर तुतारीचा प्रचार करत असल्याचा थेट आरोप केला आहे. आपल्याकडे व्हिडिओ आहेत असंही ते म्हणाले.
-
देशभरात अवकाळी पावसाची हजेरी! बंगळुरुमध्ये यलो अलर्ट जारी
देशभरात गर्मी वाढत असताना अनेक शहरांत अवकाळी पाऊसही होत आहे. आज बंगळुरू शहरात पाऊस झाला. पुढील काही दिवस पाऊस होण्याच अंदाज आहे.
-
एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकेंवर टीका! म्हणाले, यांची बाळासाहेबांना क्षमता माहिती होती म्हणून…
नाशिक येथे महायुतीच्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरून टीका केली.
-
दानवेंना निवडून द्या, मराठवाडा दुष्काळमुक्त करू -फडणवीस
रावसाहेब दानवे हे मराठवाड्याची शान आहेत. त्यांना आपण सहाव्यांदा निवडून द्या आम्ही मराठवाडा दुष्काळमुक्त करू असं प्रचारसभेत फडणवीस म्हणाले.










