- Letsupp »
- Author
-
उन्हाच्या कटाविरूद्ध थेट 144 लागू; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
प्रचंड ऊन वाढल्यामुळे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने कलम 144 लागू केले आहे.
-
भुजबळांचा मोठा खुलासा! म्हणाले, जरांगे पाटलांमुळे माझ्या उमेदवारीला आडकाठी
अमित शाह यांनी उमेदवारी देण्याचं सांगितलं होतं. परंतु, मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी विरोध केला असावा असं भुजबळ म्हणाले आहेत.
-
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे! पंतप्रधान मोदींचा मुक्काम, 80 लाखांचा हॉटेल मालकाला बुर्दंड
पंतप्रधान मोदी गेल्या वर्षी म्हैसूर दौऱ्यावर होते. त्यावेळी मोदी मुक्कामी असलेल्या हॉटेलचं बिल भरलेलं नाही अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
मोठी बातमी! पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना झटका, 2011 पासूनचे ओबीसी प्रमाणपत्र रद्द
कोलकाता हायकोर्टाने पश्चिम बंगालमधील ओबीसी प्रमाणपत्र रद्द केले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना हा राजकीय धक्का मानला जात आहे.
-
Pune Accident : बिल्डर विशाल अग्रवाल कशी झाली अटक? ‘हे’ पाच मुद्दे ठरले अडचणीचे
पुणे अपघातात गुन्हा दाखल झाल्याचं लक्षात येताच मुलाचे वडील विशाल अगरवाल यांनी फरार होण्याचा बेत आखला. पण 'या' मुद्यांनी अडचण केली.
-
‘मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य’; न्यायाधिशांनी निरोप समारंभाच्या भाषणात केलं जाहीर
कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चित्तरंजन दास यांनी निवृत्ती घेतली. त्यांनी समारोपाच्या भाषणात आपण आरएसएसचे स्वयंसेवक असल्याचं सांगितलं.
-
‘पब’वाल्याची नाही, डॉक्टरची चौकशी होणं गरजेचं; पुणे अपघातप्रकरणी सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल
पुण्यातील अपघातातील कार चालकाच्या रक्ताची लवकरात लवकर तपासणी का केली नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. याबातची पोस्ट व्हायरल होतं आहे.
-
‘या’ 7 शेअर्सनी गुंतवणुकदारांना केलं मालामाल; फक्त 5 महिन्यातच 354 टक्क्यांचा परतावा
काही शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा परतावा मिळाला आहे. यामध्ये 5 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सात शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केलं.
-
Pune accident : ‘मारो मत तुमको कितना पैसा चाहीये बोलो’ साक्षीदाराने सांगितला घटनाक्रम
रविवारी पुण्यात झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. त्यातील साक्षिदारांनी काही महत्वाचे खुलासे केले आहेत.
-
मतविभाजनाचा फटका कुणाला बसणार? मराठवाड्याच्या राजधानीत कोण बाजी मारणार?
औरंगाबादमध्ये चौरंगी लढत झाली. विशेष म्हणजे शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत झाली. तसंच, वंचित आणि एआयएमआयएम वेगळे लढले. वाचा कोण बाजी मारणार.









