- Letsupp »
- Author
-
आम्ही राजकारणात उतरलो तर हाल होतील; सत्ता मराठ्यांचीच येणार, जरांगे पाटील पुन्हा गरजले
विधानसभा निवडणुकीत मराठ्यांची सत्ता येणार आहे. या निवडणुकीत सत्तापालट होणार आहे. आम्हाला राजकारणात उतरायचं नाही.
-
Koyna Dam: कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग बंद; धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला
गेली दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने धरणातून सोडण्यात आलेल्या ५० हजार क्युसेक विसर्ग कमी करुन, तो ४० हजारवर आणण्यात आला होता.
-
‘तुम्ही माझ्यावर दबाव टाकू नका’; जरांगे पाटलांची भेट घेतल्यावर भूमिका स्पष्ट करणार -राज ठाकरे
माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे. मला या गोष्टी जरांगेंशी बोलू द्या, तुम्ही माझ्यावर दबाव टाकू नका असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
-
शेख हसीनांच्या राजवटीचा अंत! कोण आहे नाहिद इस्लाम?, बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाच चेहरा
नाहिद इस्लाम, बांगलादेशमध्ये आरक्षणविरोधी आंदोलनाने सुरुवात केलेल्या विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनातील नेतृत्व करणारं प्रमुख नाव.
-
RTE Admission: ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ; अर्ज पडताळणी वेळखाऊ, पालकांना दिलासा
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) जिल्ह्यातील निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चितीची मुदत वाढवण्यात आली आहे.
-
बांगलादोशातून शेख हसीना भारतात; प्रवेशापूर्वी 2 राफेल होते अलर्टवर, कसा ठरला हिंडन एअरबेसचा मार्ग?
बांगलादेशात शेख हसीना यांची सत्ता उलथून टाकण्यात आली. त्यानंतर त्यांनी देश सोडला आहे. सध्या शेख हसीना भारतात आहेत.
-
Avinash Sable: महाराष्ट्राच्या पठ्ठ्यानं करुन दाखवलं; अविनाश साबळेची स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत धडक
पॅरिस ऑलिम्पिकच्या तीन हजार मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत अविनाश साबळेची धडक. अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू आहे.
-
Video: बांगलादेशमध्ये हिसांचाराचं रौद्र रूप; आंदोलकांनी माजी कर्णधाराचं घर पेटवलं; व्हिडिओ व्हायरलं
बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू कर्णधार मश्रफी मुर्तझा याच्या घराला आंदोलकांनी आग लावली. त्यामध्ये घर जळून खाक झालं.
-
राजकीय निवृत्तीची घोषणा प्रकाश सोळंकेंची अन् चर्चा सुरू झाली शरद पवारांची; काय आहे कनेक्शन?
प्रकाश सोळंके यांनी आज आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली. दरम्यान, आपला राजकीय वारसदारही त्यांनी यावेळी जाहीर केला.
-
Marriage: सरकारकडून महत्त्वाचा आदेश जारी; बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींकडे
बालविवाह रोखण्याची जबाबदारी सरकारने आता ग्राम पंचायतींकडे सोपवली आहे. त्याबाबत आद्यादेश काढाल आहे. कायदा लागू होणे बाकी आहे.









