या याचिकांप्रकरणी न्यायालयाता आता 2 सप्टेंबर रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. दुसरीकडे ओबीसीही रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.
आंदोलनात काही प्रकार झालेत ते नक्कीच भूषणावह नाहीत, पत्रकारांवरही हल्ले झालेत. त्यामुळे आंदोलनाला गालबोट लागत आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत सर्वांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
राज्याची राजधानी मुंबईत मनोज जरांगे यांनी मोर्चा काढत मुंबईलाच वेठीला धरले आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेक याचिका.
उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यानंतरच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी कोर्टाकडून स्पष्ट आदेश येऊ शकतो.
आम्ही गावात गेलो तर तुमच्या आमदारांना राज्यात थांबू देणार नाही असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटीलांनी दिला.
मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे आझाद मैदानातून बाहेर पडत होत्या. यावेळी त्यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला.
एकनाथ शिंदे यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. ते तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
सार्वजनिक उत्सव असूनही दर्शनासाठी व्हीआयपी आणि नॉन व्हीआयपी अशी वेगळी रांग लावून सर्वसाधारण भक्तांच्या भावनांचा अनादर होत आहे
कायदेविषय सल्लागारांशी चर्चा. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका स्पष्ट केली.