- Letsupp »
- Author
-
माझ्या उमेदवारांना 15 कोटींची ऑफर; ठाण्यातील सभेत राज ठाकरेंचा भाजपवर थेट प्रहार
राज ठाकरे ठाण्यात महानगरपालिकेच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते राऊत उपस्थित होते.
-
मोठी बातमी! अंबरनाथ नगरपालिकेत राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष, श्रीकांत शिंदेंचा भाजपला दणका
अंबरनाथ नगरपालिकेत भाजपला वरचढ करत शिंदेंच्या शिवसेनेनं येथील नगर परिषदेमध्ये बहुमताने उमेदवार निवडून आणले.
-
पाच उमेदवारांनी दिला पाठिंबा! भाजप आणि एमआयएम युतीचा पुन्हा प्रयोग, काय घडलं?
एमआयएम सोबतच्या युतीचा विषय अडचणीचा ठरल्याने भाजपने या अगोदर माघार घेतली आहे आणि आत्ताही तीच वेळ येती की काय असं चित्र निर्माण झालं आहे.
-
प्रसिद्ध अभिनेत्री थेट प्रचाराच्या मैदानात; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा केला दारोदार प्रचार
सध्या एक प्रसिद्ध अभिनेत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत आहे. तिचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
-
तिसऱ्या वनडे सामन्यानंतर विराट कोहलीने गियर बदलला; रोहित आणि विराटमध्ये रस्सीखेच
विराट कोहलीने 93 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे आयसीसी वनडे मालिकेत त्याचं पहिलं स्थान पक्कं मानलं जात आहे.
-
प्रभाग कमांक २५ आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत १०० % “कमळ” फुलणार, राहुल कलाटे यांना विश्वास
नगरसेवक राहिले असल्याने केलेल्या विविध विकासकामांची माहिती देत, राहुल कलाटे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
-
भाजप नेते नितेश राणेंचा छत्रपती संभाजीनगरमध्ये खान की बाण’चा प्रचार; म्हणाले, हिंदू समाजाने…
छत्रपती संभाजीनगरकडे वाकड्या नजरने पाहण्यासाठीच रशीद खान यास उमेदवार म्हणून उभे केले आहे असंही राणे म्हणाले आहेत.
-
बीडच्या परळीत मोठी राजकीय घडामोड; एमआयएम शिंदेसेनेची युती झाली अन् तुटली
राष्ट्रवादी- भाजप आणि शिवसेनेची युती असून गटनेतेच्या निवड प्रक्रियादरम्यान एमआयएमने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे.
-
धूळ प्रदूषणाने त्रस्त पुनावळेकरांना ऑक्सिजन पार्कचा दिलासा; राहुल कलाटे यांची महत्वाची माहिती
पुनावळे येथे सुमारे २ एकर जागेत ऑक्सिजन पार्कची निर्मिती पूर्ण झाली असून लवकरच त्याचे लोकार्पण होईल, असं कलाटे म्हणाले.
-
आम्ही सोबत! मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील, जयंत पाटलांनी शिवाजी पार्क मैदाना गाजवलं
साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे.मुंबई महाराष्ट्राची नाही ही त्यांची भूमिका आहे.









