- Letsupp »
- Author
-
गद्दार गेले पण माझ्यासोबत निष्ठावंतांची फौज; छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गरजले
ते छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे हेही उपस्थित होते.
-
12 तासाच्या चौकशीनंतर संग्राम पाटील यांची सुटका; कुणी केली तक्रार अन् काय आहे प्रकरण?
पहाटे ताब्यात घेतल्यावर साधारण दुपारी ३ च्या सुमारास संग्राम पाटील यांना चौकशी करून सोडण्यात आलं. ते पत्रकारांशी बोलत होते.
-
तुमच्या समस्येसाठी तुमच्या दारी येणार; फिरते समस्या निवारण कार्यालय सुरू करणार, बाप्पू मानकर यांचं आश्वासन
माझ्या २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सेवेचा हा पुढचा टप्पा असेल असं मानकर म्हणाले आहेत.
-
लवकरच ११ वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, जगभरातील ७० फिल्म्सचे होणार प्रदर्शन
महोत्सवाचा समारोप सोहळा रविवार, दि. ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ५ वाजता आयनॉक्स प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे.
-
रहते हैं कुछ लोग ख़ामोश,लेकिन उनके हुनर बोलते हैं; लांडगेंना समज अन् अजित पवारांना टोला
आमच्या लांडगे दादांची जरा चिडचिड होते. परंतु, दादा ते बोलले असतील तरी तुम्ही काही चिडचिड करू नका असं सीएम फडणवीस म्हणाले.
-
बॉम्बे महाराष्ट्राचं शहर नाही; तामिळनाडूच्या भाजप नेत्याचं मुंबईत येऊन वादग्रस्त वक्तव्य
अण्णामलाई यांच्या या वक्तव्यानंतर आता राज्यभरातून जोरदार टीका सुरू झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने जोरदार टीका केली.
-
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या सभांमुळे ध्वनी प्रदूषण, सदावर्ते म्हणाले मी कोर्टात…
. तुमच्या सभांमुळे voice polution होत असल्याचं आम्ही तक्रार केली आहे असंही सदावर्ते म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
-
बीड हादरलं! भररस्त्यात गोळीबार करत तरुणाला संपवलं, अनैतिक संबंधातून हत्येचा थरार?
आरोपीला अटक केल्यानंतरच हत्येचं नेमकं आणि सविस्तर कारण स्पष्ट होईल. दिवसाढवळ्या झालेल्या या गोळीबारामुळे भीतीचं वातावरण आहे.
-
निवडणुक अर्जावर छत्रपती संभाजीनगर नाही ‘औरंगाबाद’च नाव; अर्ज वैध, मंत्र्यांचा आक्षेप
औरंगाबाद लिहूनही अर्ज वैध ठरण्यावर सत्ताधाऱ्याने आक्षेप घेतलाय. तर दुसरीकडे संजय शिरसाठ यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
-
खासदार उदयनराजे भोसले यांची ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने मागितली जाहीर माफी
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने एका सार्वजनिक सूचनेत कबूल केले होते की, शिवाजी महाराजांबद्दलची काही विधाने पडताळणी न करता छापलेली होती.









