पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पवलं उचलायला सुरुवात केली होती. त्याअंतर्गत भारताने पाकिस्तानमधील
ही हत्या कोणी व का केली असे प्रश्न निर्माण झाले असताना मृत कीर्तनकाराचे वडील अण्णासाहेब पवार यांनी काही माहिती दिली होती.
विजय पवार हा माझ्या मुलीला केबिनमध्ये बोलावून बॅड टच करायचा असा आरोप कथित पीडित मुलीच्या पालकांनी केला आहे.
येत्या 16 जुलैला धनुष्यबाण कोणाचा यावर सुनावणी होणार आहे, ठाकरेंच्या वकिलांनी स्थानिक निवडणुकांचा हवाला देत
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी काही थांबायच नाव घेत नाही. आता आटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर बाळा बांगरने गंभीर आरोप केले आहेत.
ही महिला मुंबईतील एका प्रसिद्ध शाळेतील शिक्षिका आहे. मात्र, तिने या शाळेची आणि गुरु शिष्य या नात्याची काही गरीमा न बाळगता
प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रवींद्र चव्हाण म्हणाले, कधीच रवी दादा आगे नाही, ना रविंद्र चव्हाण आगे बढो नाही, तर भाजप आगे बढो असं पाहिजे.
आता 193 सदस्यांपैकी 182 सदस्यांचा पाठिंबा मिळवत पाकिस्तान सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाला. पाकिस्तानची
मध्यंतरी या कार्यक्रमामध्ये सारखेपणा आल्यामुळे वाहिनीने आपल्या लाडक्या कार्यक्रमाला आराम देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता
आपल्या पक्षाचे आजपर्यंत जे अध्यक्ष झाले ते सामान्य कार्यकर्ते आणि काहीच एकमेकांशी नातगोत नसलेला व्यक्ती अध्यक्ष झाला असंही