- Letsupp »
- Author
-
शहराचं नाही मोदी सरकार आता थेट राज्याचंच नाव बदलणार, प्रस्तावाला दिली मंजूरी
आता मोदी सरकारने देशातील एका राज्याचेच थेट नाव बदलण्यास मंजुरी दिली आहे. काही दिवसांवरच या राज्याच्या निवडणुका आहेत.
-
धक्कादायक! बीडच्या माजलगावमध्ये 2 सख्ख्या बहिणींच्या अपहरणाचा प्रयत्न, काय घडलं?
ही कार महाविद्यालय परिसरातून २०० मिटर पुढे आंबेडकर चौकात आली असता लहान बहिणीने धाडस दाखवत मोठ्याने आरडाओरड केली.
-
धक्कादायक! पुण्यात सेवानिवृत्त अधिकाऱ्याची आत्महत्या, बिल्डरणे फसवल्याने होते नैराश्यात
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी बाणेर परिसरातील त्यांची मालकीची जमीन बिल्डर जयंतीलाल ओसवार यांना रिडेव्हलपसाठी दिली होती.
-
राज्यसभेचा रणसंग्राम! भाजपचे संभाव्य नावं समोर, शिंदेंचा दे धक्का, आघाडीत बिघाडी कायम
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण या निवडणुकांमुळं तापलं असून, अजितदादांच्या निधनाने अनेक समिकरण बदलले आहेत.
-
उकाड्याच्या अगोदरच पावसाची शक्यता; 11 जिल्ह्यात अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
या अवकाळी पावसामुळे आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. कांदा, गहू तसेच रबी पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते.
-
भाजप-काँग्रेस संघर्ष पुन्हा पेटणार! पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांवर हल्ला
पुण्यातील मित्र मंडळ चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला.
-
शरद पवारांचा आजही हुकमी एक्का अजित पवारच होते, जयंत पाटलांना दांदांच्या आठवणीत अश्रू अनावर
राजकारणात गोड बोलाव लागतं, असं अजितदादांना आम्ही सांगायचो. त्यावेळी ते म्हणाले की, गोड तुम्ही बोला, ते माझ्या स्वभावात नाही.
-
बीडच्या आष्टी तालुक्यात सरपंच पतीची आत्महत्या, पोलिसांकडून घटनेचा तपास
आष्टी पंचायत समितीचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते. तर त्यांच्या पत्नी या हातोला गावच्या विद्यमान सरपंच आहेत.
-
दादांवरील आरोपांचं गाठोडं फडणवीसांनी समुद्रात फेकून द्याव, रोहित पवार विधानसभेत बोलताना भावूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अजितदादा जवळचे मित्र होते. आता फडणवीस यांनी अजितदादांवरील सर्व आरोपांचं गाठोडं समुद्रात नेऊन बुडवाव
-
महाविकास आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाची दांडी, राजकीय चर्चांना उधाण
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विरोधी पक्षाच्या बैठकीला न येणे महाविकास आघाडी संभ्रम वाढवणारे आहे.









