- Letsupp »
- Author
-
‘न्यू माहिम स्कूल’ पाडू देणार नाही, मुंबई मनपा शाळेचा दर्जा सुधरवणार, राज ठाकरेंचं आश्वासन
समितीच्या वतीने प्रकाशित केलेल्या पुस्तिकेची पाहणी राज ठाकरेंनी केली. पुस्तिकेचा उद्देश आणि त्यातील तपशीलाची माहिती गिरीश सामंत यांनी दिली.
-
बीडमध्ये बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दणका; 400 कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार?
बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जितिन रहमान यांनी अनुपालन चौकशीनंतर 14 शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश दिले
-
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली, नवीन तारीख जाहीर
पूर्व परीक्षा पुढ ढकलण्यात आली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) सर्वच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
-
विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी विराट अन् रोहितवर दबाव?, काय दिलं BCCI ने स्पष्टीकरण?
या वर्षी जानेवारीमध्ये दोन्ही अनुभवी खेळाडूंनी दिल्ली आणि मुंबईसाठी प्रत्येकी एक रणजी ट्रॉफी सामना खेळला होता.
-
बिग बॉसच्या घरातून दोन स्पर्धकांचं एलिमिनेशन झाल्याची माहिती, चाहत्यांना धक्का
बिग बॉसच्या घरातून दोन स्पर्धक बाद झाले आहेत. त्यामुळे टॉप 3 मध्ये ट्रॉफीसाठी चुरस रंगली आहे. तीन स्पर्धक राहिले आहेत.
-
विमानाने नाही येता आलं तर आम्ही गाडी पाठवतो…, आम्ही समृद्धी बनवलाय मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना
उद्यापासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर आज महायुतीची पत्रकार परिषद झाली.
-
Video : अधिवेशन किती काळ चालणार अन् विरोधी पक्षनेता कधी नेमणार?, विरोधकांना फडणवीसांचे थेट उत्तर
राज्यात शेतकरी हवालदील आहे, कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला, त्यावर मुख्यमंत्री बोलले.
-
विमान वाहतूक मंत्रालयाच्या सुचनेनंतर इंडिगोकडून सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु, 600 अधिक झाली उड्डाणं
विमान वाहतूक मंत्रालयाने जलद नेटवर्क स्थिरीकरणाबाबत निवेदन तयार केल्याने प्रमुख शहरांमध्ये ६००+ उड्डाणे झाली.
-
ईव्हीएमवरील विरोधकांच्या आक्षेपाला शिंदेंच्या आमदाराची साथ?, स्ट्राँग रुमला दिली खासगी सुरक्षा
नुकतेच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत पाचोरा आणि भडगाव या दोनही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाविरुद्ध भाजप असा जोरदार सामना रंगला आहे.
-
मनोरंजन क्षेत्रात तब्बल 18 वर्ष राज्य करणारी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार?
या मालिकेत गेल्या 18 वर्षांत अनेक बदल झाले. अनेक कलाकारांनी या कार्यक्रमाला रामराम केला. काही कलाकारांनी मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले.









