- Letsupp »
- Author
-
बांगलादेशकडून मर्यादित कांदा आयातीला हिरवा कंदील, देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा
व्यापाऱ्यांच्या मते, आयात मर्यादित असली तरी मागणीत वाढ होऊन कांद्याच्या दरांमध्ये काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते.
-
देशाच्या स्यायत्त संस्थांनावर पूर्ण कब्जा…, लोकसभेत राहुल गांधींचा भाजप आरएसएसवर वार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख करताना, राहुल गांधी म्हणाले की, देशातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत.
-
नर्तिकेच्या नादातून युवकाचं टोकाच पाऊल; गळफास घेऊन संपवलं जीवन
धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पोस्टमार्टम करून त्यांनी मृत व्यक्तीचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
-
मोठी बातमी! उद्योगपती अंबांनीचा मुलगा सीबीआयच्या जाळ्यात, बँकेची काय आहे तक्रार?
सीबीआय आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे, ज्यामध्ये निधीचा वापर आणि कथित आर्थिक अनियमिततांची चौकशी केली जाईल असं या तक्रारीत म्हटलं.
-
संतोष देशमुख यांच्या हत्येला आज वर्ष पूर्ण, काय म्हणाले बंधू धनंजय देशमुख?
संतोष पंडितराव देशमुख यांचं ९ डिसेंबर २०२४ ला अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
-
त्यांच्यावर प्रेम नाही तर हा वापर…, राज ठाकरेंच्या भूमिकेवर मुख्यमंत्री फडणवीस यांचं भाष्य
त्याचबरोबर आमचे संबंध आहेत. मैत्री आहे, ती राहते. ते माझ्यावरही टीका करतात. मी देखील कधी त्यांच्यावर टीका करतो.
-
मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी आमच्याकडं 500 कोटी नाहीत, पंजाबमध्ये काँग्रेस नेत्याच्या पत्नीचं विधान
पुढे बोलताना पन्नू यांनी म्हटले की, ‘सिद्धू यांच्याकडे 500 कोटी रुपये नाहीत, मग इतके पैसे कोणत्या नेत्याकडे आहेत?
-
ज्यांनी कधी राष्ट्रगीत गायलं नाही अन् राष्ट्रध्वज फडकवला नाही त्यांनी वंद मातरमवर चर्चा करावी का?
'सेवा मंदिराचे दरवाजे' बंद आहेत. अरविंद सावंत यांनी महाराष्ट्रातील स्वातंत्र्य संग्रामातील बलिदानाची आठवण करून दिली.
-
सरकारची पीकविमा योजना चालली कुणीकडं?, शेतकऱ्यांना शून्य लाभ, धक्कादायक माहिती समोर
कृषी विभागातील अधिकाऱ्यांना असेच आदेश दिले होते. पण, अद्याप या आदेशानुसार एकाही शेतकऱ्याला आर्थिक मदत झाली नाही.
-
इंडिगोची मोठी अपडेट! 138 पैकी 137 ठिकाणी उड्डाणे सुरू; वाचा, सविस्तर
संकटाचे निराकरण करण्यासाठी विमान वाहतूक नियामकाने नियम शिथिल केले आहेत, परंतु सरकारने इंडिगोवर गैरव्यवस्थापनाचा आरोप केला आहे.









