- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
‘वळसे पाटलांनी संधीसाधूपणा केला, दुसरं काही नाही…’, शरद पवारांचे टीकास्त्र
मंत्री दिलीप वळसे पाटलांवर शरद पवारांनी जोरदार निशाणा साधला. वळसे पाटलांनी संधीसाधूपणा केला, दुसरं काही नाही, अशी टीका पवारांनी केली.
-
राष्ट्रवादी अन् कॉंग्रेस हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष…; आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकरांचे टीकास्त्र
राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत. भाजप हा वैदीक ब्राम्हणांचा पक्ष आहे. - प्रकाश आंबेडकर
-
25 जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढणार, ओबीसींसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात
येत्या 25 जुलैपासून राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केली.
-
मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर क्रॅश, विमानसेवा ठप्प; मुरलीधर मोहोळ झाले अॅक्टिव्ह
डीजीसीए आणि इतर यंत्रणा यावर काम करत आहेत. इंडिगो आणि काही विमानसेवांमध्ये अडचणी येत आहेत. - मुरलीधर मोहोळ
-
मविआत चुरस, ठाकरे गटाचा विधानसभेच्या 130 जागांवर दावा, पवार अन् कॉंग्रेस किती जागा लढणार?
माध्यमातून सध्या तरी शिवसेना ठाकरे गटाच्या 130 जागा जाहीर केलेल्या आहेत, तेवढ्या तुम्ही मानून चला - माजी खासदार विनायक राऊत
-
‘दंगलीत सहभागी असणारे शिवप्रेमी असूच शकत नाहीत’; विशाळगड हिंसाचाराबाबत जयंत पाटलांचं वक्तव्य
विशाळगडावरील दंगलीत सहभागी असणारे शिवप्रेमी असू शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांना असा महाराष्ट्र अपेक्षित नव्हता. - जयंत पाटील
-
‘नातं टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण…’, हार्दिकने केले घटस्फोटावर शिक्कामोर्तब
हार्दिक पांड्याने एक पोस्ट शेअर करत केली. चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर अखेरीस नताशा आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, असं तो म्हणाला.
-
विशाळगड हिंसाचाराला सरकार कसं काय जबाबदार? अजितदादांचा संभाजीराजेंना सवाल…
विशाळगडावरील हिंसाचारानंतर चार दिवसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आज विशाळगडावर पोहोचले. हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी त्यांनी पाहणी केली.
-
पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, जीप थेट विहिरीत कोसळली, 7 जणांचा मृत्यू
पंढरपूरहूनविठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर गावी परतणाऱ्या भाविकांची काळी-पिवळी जीप विहिरीत कोसळली. या दुर्दैवी अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला
-
मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे असंतुष्ट आत्मे संतुष्ट करण्याचा प्रयत्न…; जयंत पाटलांची बोचरी टीका
मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे काही असंतुष्ट आत्मे संतुष्ट करण्यासाठी हा शेवटचा प्रयत्न आहे, असा टोला जयंत पाटील यांनी महायुतीला लगावला आहे.









