कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
कॉंग्रेसचे बळवंत वानखडे यांना आतापर्यंत 2 लाख 92 हजार 040 मते मिळाली असून त्यांनी 24739 मतांनी आघाडी घेतली आहे.
भाजपचे सुनील मेंढे यांना 1 लाख 72 हजार 790 मते मिळाली असून दीड हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
संजय देशमुख यांनी आतापर्यंत 2 लाख 19 हजार 253 मते मिळाली असून त्यांनी 36 हजार 763 मतांना आघाडी घेतली.
अकोल्यात काँग्रेसचे डॉ. अभय पाटील आघाडीवर आहेत. त्यांना 60068 मते मिळाली. तर भाजपचे अनुप धोत्रे दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांना 55289 मते मिळाली.
सध्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) सुमारे 10 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
डॉ.अभय पाटील यांना 35 हजार 290 तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना 22 हजार 789 मते मिळाली आहेत
मोदी भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत नरेंद्र मोदींना 36424 मते मिळाली असून ते 619 मतांनी आघाडीवर आहेत.
कॉंग्रेसचे अजय रॉय यांना 11480 मते मिळाली असून ते 6223 मतांना आघाडीवर आहेत. तर मोदींना 5257 मिळाली असून ते 4089 मतांनी पिछाडीवर आहेत.
छगन भुजबळ हे महायुतीत आहेत की, मविआसोबत आहेत, अशी चर्चा सुरू झाली. त्यावर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
देशात पुन्हा एकदा भाजपला (BJP) बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळं भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.