कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
इंडिया आघाडीने देशात सत्ता स्थापन करण्याचा दावा करावा, हे जुलमी सरकार आपण हटवायला पाहिजे, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.
गडचिरोली-चिमूर (Gadchiroli-Chimur) लोकसभा मतदारसंघातून डॉ. नामदेव दासाराम किरसान विजयी झाले आहेत. किरसान हे एक लाख मतांनी विजयी झाले आहेत.
चंद्रपुरामध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी भाजपचे सुधीर मुनगंटीवार (Mungantiwar) यांचा दणदणीत पराभव केला
अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा दणदणीत पराभव झाला.
अखेरच्या फेरीत नितीन गडकरींनी 1.25 लाख मतांना आघाडी मिळवत कॉंग्रेसच्या विकास ठाकरेंचा दणदणीत पराभव केला.
देशातील अनेक राज्यांत एनडीएला धक्का बसल्याची परिस्थिती दिसून येत आहे. त्यात तृणमूलच्या ममता बॅनर्जींचा पश्चिम बंगाल देखील अपवाद नाही.
Akola Lok Sabha : अनुप धोत्रे (Anup Dhotre) यांनी काँग्रेसच्या अभय पाटील यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा कॉंग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे (Balwant Wankhade) यांनी पराभव केला.
राज्यात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) लीड अनेक ठिकाणी आघाडी घेतली आहे. 48 जागांपैकी 27 जागांवर मविआ पुढं आहे
आम्ही एकत्रित राहू. उद्याचं बैठकीत आम्ही धोरणं ठरवू. उद्याची बैठक ही दिल्लीला होऊ शकतो, असं शरद पवार म्हणाले.