कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
आशुतोष काळे यांना मतदानाच्या रुपात त्यांच्या कामाची पावती भरघोस मतदानातून देणार, कॉर्नर सभेत महिलांचा निर्धार
डॉ. अतुलबाबा भोसले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार माजी सैनिकांनी व त्यांच्या कुटुंबियांनी केला.
Shivraj Singh Chauhan : सोयाबीनच्या (Soybeans)बाजार भावावरून राज्यातील शेतकरी नाराज आहे. विधानसभा निवडणुकीतही (Vidhansabha Election) सोयाबीनला मिळणार अल्प दर हा मुद्दा गाजत आहे. यावरून विरोधक सत्ताधारी महायुतीवर (Mahayuti) हल्लाबोल करत आहेत. अशातच आता राज्यातील सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने 15 टक्क्यांपर्यंत आर्द्रता असलेल्या सोयाबीनची 4 हजार 892 रु. या किमान हमी भावाने खरेदी करण्याचा […]
ठाकरे आहात तर ठाकऱ्यांसारखे वागा, दिल्लीचे बूट चाटू नका. महाराष्ट्र दुश्मन फडणवीसांची पालखी वाहू नका - संजय राऊत
रद पवार (Sharad Pawar) यांच्या पत्नी प्रतिभा पवार (Pratibha Pawar) यांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले.
मतदारसंघातील विकास कामे हीच माझ्या कार्याची पावती आहे. आगामी काळातही मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार
आशुतोष काळेंना मंत्री करण्यासाठी मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांनी केले.
आज वाकड येथील पिंक सिटी रस्त्यावरील १००८ महाविर जिनालय या जैन श्रावक स्थानकाला राहुल कलाटेंनी भेट दिली.
MLA Yogesh Kadam : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. खेड दापोली मतदारसंघाचे (Khed Dapoli) विद्यमान आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam)यांनी विकासकामावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत आपण पाच वर्षात कोणते प्रश्न सोडवले याची यादीच वाचून दाखवली. … तेव्हा वर्षा बंगल्यावर एंट्री नव्हती, योगेश कदमांचा ठाकरेंबद्दल […]
P. Chidambaram : पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी पत्रकार परिषदेनंतर मुंबई जाहीरनामा प्रकाशित न करताच काढता पाय घेतला.