पुणे : भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांचा नवीन चेहरा असू शकणार, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकरिता भाजपकडून निवडणुकीत खेळी खेळली जात आहे. तसेच काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा होण्यासाठी बाळासाहेब थोरात देखील प्रयत्नशील असल्याचे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात, अशी लढत होणार आहे […]
अहमदनगर : काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजित तांबे यांची भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घडवून आणण्यासाठी आमदार राम शिंदे यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांना टोला लागवला आहे. सत्यजित तांबे आणि डॉ. सुधीर तांबे हे कोणताही निर्णय घेण्याला सक्षम आहेत. त्यांना कुठलीही बैठक करण्याची गरज नाही, असा टोला […]
नाशिकः राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप समर्थक धनराज विसपुते आणि धनंजय जाधव यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे, शुभांगी पाटील व सुभाष जंगले यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. ठाकरे गटाने पाठिंबा दिलेल्या शुंभागी पाटील यांनी अखेर तीन वाजेपर्यंत आपला अर्ज मागे घेतलाच नाही. मात्र भाजपचे […]
औरंगाबाद : सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांना आपल्याच एका मित्राच्या 30 वर्षीय पत्नीची छेडछाड केल्याचा आरोपाखाली रविवारी अटक केली होती. आज पोलिसांनी त्यांना अटक करून, न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त असलेल्या विशाल ढुमे यांच्यावर एका महिलेची छेडछाड काढल्याप्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करण्यात […]
मुंबई : ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.महापालिकेच्या तिजोरीतील पैसे वापरून रस्ते बांधले जाणार आहेत. त्यावरुन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दहा प्रश्न विचारले आहेत. महापालिकेत लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकाला 400 किलोमीटरच्या 6 हजार कोटींच्या कामांना मंजुरी देण्याचा अधिकार आहे का? असा सवाल […]
डाळिंबाच्या सालीचा फायदा एका डाळिंबात किती प्रकारची औषधे दडलेली आहेत माहीत नाही. अनेक गुणांनी भरलेल्या या फळाच्या बियांची चव जेवढी गोड आहे, तितकीच त्याची सालेही गुणकारी आहेत. तर मग जाणून घ्या फायदे… ‘एक डाळिंब आणि शंभर आजार’ ही म्हण तुम्ही ऐकली असेलच, खरं तर ही म्हण डाळिंबाच्या गुणधर्माचा विचार करून बनवण्यात आली आहे. कारण एका डाळिंबाच्या […]
नवी दिल्ली : रविवारी झालेल्या नेपाळ विमान अपघातात उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील ४ तरुणांचा मृत्यू झाला आहे. चौघांचीही एकमेकांशी घट्ट मैत्री होती. नेपाळ विमान अपघातात बळी गेलेले सोनू जैस्वाल, अनिल राजभर, विशाल शर्मा आणि अभिषेक कुशवाह यांची लहानपणापासूनच घट्ट मैत्री होती. त्यांच्या गावांमधील अंतर फक्त तीन किमी आहे. जहूराबाद बाजारपेठेला लागून असल्याने या सर्वांची येथे अनेकदा […]
हैदराबाद: हैदराबादचे शेवटचे निजाम उस्मान अली खान यांचे नातू निजाम मीर बरकत अली खान सिद्दीकी मुकर्रम जाह यांचे तुर्कीमध्ये निधन झाले आहे. ते हैदराबादचे आठवे निजाम होते. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. काही दिवसांपासून आजारी असलेले राजकुमार मुकर्रम जाह यांचे शनिवारी रात्री 10.30 वाजता निधन झाले. इस्तंबूल येथील त्यांच्या कार्यालयाने याबाबत […]
बारामती : “तिसऱ्या मजल्यावरुन चौथ्या मजल्यावर जायला निघालो पण मध्येच वीज गेली अन् चौथ्या मजल्यावर पोहोचायच्या काही संकेद आधीच आमची लिफ्ट धाडकन खाली आदळली. परमेश्वराचे आणि तुम्हा सगळ्या लोकांचे आशीर्वाद म्हणून मी अपघातातून वाचलो नाहीतर आज श्रद्धांजली सभाच घ्यावी लागली असती,” असा जीवघेणा अनुभव विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितला. ते बारामतीत बोलत होते. […]