- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
एका फुगे विक्रेत्याने 2.1 अब्ज रुपयांची कंपनी बनवली, भारतीय कंपनीचा आंतरराष्ट्रीय प्रभाव कायम
नई दिल्ली: एखाद्या फुगे विक्रेत्याने 16,000 कोटी रुपये किमतीची कंपनी स्थापन केली आहे यावर कोणी विश्वास ठेवेल का? 2021 मध्ये, कंपनीची किंमत 22000 कोटींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. सध्या कंपनीच्या एका शेअरची किंमत सुमारे 84,000 रुपये आहे. एका फुगे विक्रेत्याने दोन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची कंपनी का बनवली? आज या कंपनीसोबत विराट कोहली, सचिन तेंडुलकर, […]
-
पवारांचं नाव घेतलं की गोप्याच्या XXXला आग लागली समजा, मिटकरींचा हल्लाबोल
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मिटकरी यांनी पडळकर यांचा उल्लेख गोप्या असा केला आहे. हा गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखा आहे, असे म्हणत मिटकरी यांनी पडळकरांवर निशाणा साधला आहे. याआधी गोपीचंद पडळकर यांनी काल इंदापूर येथे बोलताना शरद पवारांवर टीका केली होती. मिटकरी यांनी […]
-
मोदींच्या गुजरातमधील हिंदू तरुणांने राज ठाकरेंकडे मागितली मदत
अहमदाबाद : गुढीपाडव्याच्या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी राज्यसरकारला अरबी समुद्रामधील माहीम दर्गा पाडण्याचे अल्टिमेटम दिले होते. त्यानंतर काहीच तासात राज्यसरकारने ही दर्गा जमीनदोस्त केली. आता यामुळे मोदींच्या गुजरातमधील अहमदाबादच्या एका हिंदू तरुणाने ट्विट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदत मागितली आहे. या तरुणाचे नाव लिंकन सोखडीया असे आहे. त्या तरुणाने ट्विट […]
-
LIC, SBI चा पैसा ‘अदानी’ यांना; …एवढी भीती कशाची? राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
एलआयसीचे, एसबीआयचे भांडवल अदानीकडे आणि आता ईपीएफओचे भांडवलही अदानीकडे. ‘मोदानी’चा पर्दाफाश होऊनही जनतेचा निवृत्तीचा पैसा अदानींच्या कंपन्यांमध्ये का गुंतवला जात आहे? असा प्रश्न राहुल गांधी यांनी पुन्हा विचारला आहे. राहुल गांधी आज एक ट्विट करून पुन्हा एकदा अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. LIC की पूंजी, अडानी को!SBI की पूंजी, अडानी को!EPFO […]
-
Mallikarjun Kharge : पंतप्रधान मोदी लोकशाही संपवत आहेत; अदाणींची एवढी संपत्ती कशी वाढली?
राहुल गांधी यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवल्यानंतर काँग्रेसकडून देशभर आंदोलन केलं जात आहेत, देशभरात निदर्शने सुरूच आहेत. आज सोमवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सोबत सर्व विरोधी पक्षाचे नेते खासदार काळ्या कपड्यात संसदेत पोहोचले. अदानी मुद्द्यावर जेपीसीची मागणी आणि राहुल गांधी यांच्या अपात्रतेचा निषेध करण्यासाठी काळे कापड परिधान करून संसदेत सर्व खासदार आल्याचं काँग्रेस […]
-
Mumbai Fire साकीनाक्यात पहाटे अग्नितांडव, २ कामगारांचा मृत्यू
अंधेरी : अंधेरी (पू) येथील साकी नाका (sakinaka) मेट्रो स्टेशनजवळील इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरच्या दुकानाला लागलेल्या आगीत (Sakinaka Fire) आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही हार्डवेअर दुकानातील कामगार होते. (Mumbai Fire) राकेश गुप्ता आणि गणेश देवासी अशी २ मृतांची नावे असल्याची माहिती मिळाली. आग लागली तेव्हा दुकानामध्ये ११ कामगार झोपले होते. त्यापैकी ९ कामगारांना […]
-
सोमय्यांचा शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर; म्हणाले, 72 तासांत…
भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी त्यांच्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. 72 तासांमध्ये कारवाई झाली नाही तर मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये कारवाईला बसणार असा इशारा त्यांनी दिला आहे. ठाकरे सरकार असताना त्यांच्यवर हल्ला करण्यात आला होता. जर आता दोषींवर कारवाई न केल्यास आंदोलन करणार असे सोमय्या म्हणाले आहेत. 23 एप्रिल 2022 मध्ये रोजी सोमय्यांवर खार पोलिस […]
-
गौतमी पाटीलसाठी तृप्ती देसाई मैदानात, इंदुरीकरांवर टीका करत म्हणाल्या…
Trupti Desai Attack On Indurikar Maharaj : इंदुरीकर आणि गौतम गौतमी पाटील प्रकरणात इंदुरीकरांविरोधात पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई मैदानात. उतरल्या आहेत. महिला आपल्यापुढे गेलेली बघवत नाही म्हणूनच इंदुरीकरांची गौतमी पाटीलवर टीका केल्याचे देसाई म्हणतात. तुम्ही कोणाकडून किती पैसे घेता हे सगळ्यांनाच माहित आहे कशाला आम्हाला तुमचा रॅट काढायला लावता. तुम्ही काय लोकांकडून कीर्तनाचे […]
-
Student Suicide : विदयार्थी आत्महत्या वाढल्या, कारणे काय ?
पप्पा-मम्मी सॉरी, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही किंवा शकले नाही. हे वाक्य मीडियाच्या हेडींगमध्ये, लोकांच्या सोशल मीडियावर आणि आई-वडिलांच्या मनावर अनेकदा धक्का देऊन जात. पण हा प्रश्न अजून संपत नाही. गेल्या काही वर्षात विद्यार्थी आत्महत्या हा असाच गंभीर प्रश्न बनत चालला आहे. याचे अनेक प्रसंग पाहायला ऐकायला मिळतात, तशीच याची अनेक कारणेही आहेत. […]
-
खातेधारकांना फसवा ठरवण्यापूर्वी बँकांनी त्यांची बाजू ऐकली पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Supreme Court On bank account: बँक कर्ज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. जोपर्यंत खातेधारकांची (bank account) बाजू ऐकून घेतली जात नाही, तोपर्यंत त्यांची खाती ‘फसवणूक’ घोषित केली जाणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने तेलंगणा उच्च न्यायालयाचा (Telangana High Court) निकाल कायम ठेवला, असे […]









