मुंबई : उद्धव ठाकरे लवकरच महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) बाहेर पडतील, असं शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के (Naresh Maske) यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटामध्ये जे काही लोक बोललेले आहेत. ते आमदार लवकरात शिंदे गटांमध्ये (Shinde group) प्रवेश करतील, असाही दावा देखील त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे आज राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विधानाचा […]
छत्रपती संभाजीनगर : माझा कोणाशीही कधी संपर्क नाही हाय हॅलो असतं बस तेवढेच येथे सभा झाली की ते दखल घेतात त्यांना ते घ्यावी लागते खेड ची सभा झाली तिची त्यांनी दखल घेतली तिथे सभा घेतली सुषमा अंधारे ह्या राज्यात फिरतात संभाजीनगरशी काय त्यांच. हिंदू मुस्लिम मध्ये दंगल घडवण्याचा भारतीय जनता पार्टी आणि या माणसात कट […]
राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला असे म्हणत भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यभरामध्ये भाजपने राहुला गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी यासाठी आंदोलन केले आहे. यावरुन प्रा. हरी नरके यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपचे ओबीसी प्रेम हे पुतनामावशीचे असल्याचे नरके म्हणाले आहेत. भाजपाकडून सध्या ओबीसी प्रेमाची नौटंकी चालू आहे. हे पुतनामावशीचे प्रेम […]
आम्ही गेले 5 वर्ष बोलत होतो. वीरप्पन गँगने पालिका लुटण्याचं कामं केलं आहे. जे आम्ही बोलत होतो त्यावर शिक्कामोर्तब करण्याचं कामं कॅग ने केलं. दुसरी महत्वाची बाब म्हणजे मुंबई महापालिकेचे स्वतःच ऑडिट खातं आहे. त्यात ७०० लोकांचा स्टाफ आहे. मग घोटाळा होत असताना महापालिकेचं ऑडिट खातं झोपा काढत होत का? असा प्रश्न मनसे नेते संदीप […]
स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकरावर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती ही अजिबात बरोबर नाही आहे. राजकारणी आपल्या मर्जीनुसार वागत आहेत. शेतकरी अत्यंत अडचणीत आहेत. त्यांना मदतीची गरज आहे, असे म्हणत संभाजीराजेंनी सरकारला सुनावले आहे. आत्ताचे राजकारणी हे आपापल्या सोयीनुसार वागत आहेत. त्यामुळे स्वराज्य संघटनेने ठरवलेलं आहे कि 2024 मध्ये स्वातंत्र्य […]
<iframe width=”560″ height=”315″ src=”https://www.youtube.com/embed/EqCnwEwPsRI” title=”YouTube video player” frameborder=”0″ allow=”accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share” allowfullscreen></iframe> आमदार रवींद्र धंगेकरांनी त्यांचं अॅक्टिव्हा प्रेम ते भाजपने केलेलं राजकारण यावर सडेतोड भाष्य केलं.
गेल्या ७० वर्षात धर्म जातीच्या नावाखाली दिशाहीन करण्याचे काम केले गेलं. आज देखील आपल्या सर्वाना खऱ्या मुद्यापासून आम्हाला दूर नेण्याचे काम केलं जातंय. मला गद्दार म्हणताय मात्र मी गद्दारी का केली? मी दिव्यांगासाठी गद्दारी केली, असं वक्तव्य माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज येवला येथे बोलताना केलं. येवला तालुक्यातील पाटोदा गावात प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने […]
पुणे : भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Former Mayor Muralidhar Mohol) यांच्या नावाने एका बांधकाम व्यावासायिकाकडे ३ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कोथरुड पोलिसांकडून (Kothrud Police) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Police) या प्रकरणी संदीप पिरगोंडा पाटील, शेखर गजानन ताकवणे (वय ३५, रा. भालेकर […]
<iframe width=”560″ height=”315″ src=”https://www.youtube.com/embed/UoKTb32aRr4″ title=”YouTube video player” frameborder=”0″ allow=”accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share” allowfullscreen></iframe> पक्षाने बारामतीची जबाबदारी दिली तर काय करणार? असा प्रश्न विचारला असता माजी खासदार संजय काकडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते लेट्सअप सभा कार्यक्रमात बोलत होते.
<iframe width=”560″ height=”315″ src=”https://www.youtube.com/embed/tbfp0I4pus0″ title=”YouTube video player” frameborder=”0″ allow=”accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share” allowfullscreen></iframe> कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला. मात्र पराभवाचं सविस्तर विश्लेषण रासनेंनी केलं. त्यांनी यासाठी लेट्सअपला विशेष मुलाखत दिली.