- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Sandeep Deshpande : वीरप्पनपेक्षा जास्त प्रमाणात यांनी मुंबई महापालिका लुटली, उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
आम्ही गेले 5 वर्ष बोलत होतो. वीरप्पन गँगने पालिका लुटण्याचं कामं केलं आहे. जे आम्ही बोलत होतो त्यावर शिक्कामोर्तब करण्याचं कामं कॅग ने केलं. दुसरी महत्वाची बाब म्हणजे मुंबई महापालिकेचे स्वतःच ऑडिट खातं आहे. त्यात ७०० लोकांचा स्टाफ आहे. मग घोटाळा होत असताना महापालिकेचं ऑडिट खातं झोपा काढत होत का? असा प्रश्न मनसे नेते संदीप […]
-
Sambhajiraje : आत्ताचे राजकारणी फक्त आपली सोय पाहतात; संभाजीराजेंनी खडसावले
स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकरावर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती ही अजिबात बरोबर नाही आहे. राजकारणी आपल्या मर्जीनुसार वागत आहेत. शेतकरी अत्यंत अडचणीत आहेत. त्यांना मदतीची गरज आहे, असे म्हणत संभाजीराजेंनी सरकारला सुनावले आहे. आत्ताचे राजकारणी हे आपापल्या सोयीनुसार वागत आहेत. त्यामुळे स्वराज्य संघटनेने ठरवलेलं आहे कि 2024 मध्ये स्वातंत्र्य […]
-
अॅक्टिव्हा प्रेम ते महाराष्ट्र दौरा… धंगेकरांनी स्पष्टच सांगितले
<iframe width=”560″ height=”315″ src=”https://www.youtube.com/embed/EqCnwEwPsRI” title=”YouTube video player” frameborder=”0″ allow=”accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share” allowfullscreen></iframe> आमदार रवींद्र धंगेकरांनी त्यांचं अॅक्टिव्हा प्रेम ते भाजपने केलेलं राजकारण यावर सडेतोड भाष्य केलं.
-
Bacchu Kadu : मला गद्दार गद्दार म्हणतात, मी गद्दारी का केलीय? बच्चू कडूंनी सांगितलं, कारण…
गेल्या ७० वर्षात धर्म जातीच्या नावाखाली दिशाहीन करण्याचे काम केले गेलं. आज देखील आपल्या सर्वाना खऱ्या मुद्यापासून आम्हाला दूर नेण्याचे काम केलं जातंय. मला गद्दार म्हणताय मात्र मी गद्दारी का केली? मी दिव्यांगासाठी गद्दारी केली, असं वक्तव्य माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज येवला येथे बोलताना केलं. येवला तालुक्यातील पाटोदा गावात प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने […]
-
पुण्यात खळबळ ! मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने खंडणीची मागणी; दोघांविरुद्ध गुन्हा
पुणे : भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Former Mayor Muralidhar Mohol) यांच्या नावाने एका बांधकाम व्यावासायिकाकडे ३ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कोथरुड पोलिसांकडून (Kothrud Police) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Police) या प्रकरणी संदीप पिरगोंडा पाटील, शेखर गजानन ताकवणे (वय ३५, रा. भालेकर […]
-
बारामती नक्कीच जिंकू शकतो, पण…
<iframe width=”560″ height=”315″ src=”https://www.youtube.com/embed/UoKTb32aRr4″ title=”YouTube video player” frameborder=”0″ allow=”accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share” allowfullscreen></iframe> पक्षाने बारामतीची जबाबदारी दिली तर काय करणार? असा प्रश्न विचारला असता माजी खासदार संजय काकडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते लेट्सअप सभा कार्यक्रमात बोलत होते.
-
हरलो, खचलो नाही! …तर पुन्हा लढेन, हेमंत रासने Exclusive
<iframe width=”560″ height=”315″ src=”https://www.youtube.com/embed/tbfp0I4pus0″ title=”YouTube video player” frameborder=”0″ allow=”accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share” allowfullscreen></iframe> कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला. मात्र पराभवाचं सविस्तर विश्लेषण रासनेंनी केलं. त्यांनी यासाठी लेट्सअपला विशेष मुलाखत दिली.
-
Zuckerberg Became Father : मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांना तिसऱ्यांदा कन्यारत्न
अमेरिका : मेटा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि फेसबुकचे (Facebook) संस्थापक मार्क झुकरबर्ग (mark zuckerberg) यांना तिसऱ्यांदा कन्यारत्नाचे स्वागत केले आहे. (Zuckerberg Became Father ) मार्क यांची पत्नी डॉ. प्रिसिला चॅन यांनी आजून एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. (Meta) त्यांनी मिळून या मुलीचे नाव ‘ऑरेलिया चॅन झुकरबर्ग’ असे ठेवण्यात आले आहे. सोशल मीडियावर आपल्या […]
-
Radhakrishna Vikhe Patil : राहुल गांधीची सावरकरांवरची टीका प्रसिद्धीसाठीच, काँग्रेसचे जहाज भरकटलेले
देशात काँग्रेसच्या बाजूने निकाल गेला तर सत्तेचा दुरुपयोग आणि काँग्रेसच्या बाजूने निकाल लागला तर न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, अशा प्रतिक्रिया येतात. ही काँग्रेसची राजकारणातली दुटप्पी भूमिका आहे. त्यामुळे काँग्रेसचे जहाज भरकटलेले आहे. अशी टीका राहुल गांधी यांच्या प्रकरणावरून राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली आहे. काँग्रेस नेते […]
-
Healthy Fasting Tips: उपवासाच्या वेळी अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर या सोप्या टिप्स उपयोगी पडतील.
नवरात्रीचे 9 दिवस उपवास 22 मार्चपासून सुरू झाले, तर 24 मार्चपासून रमजान सुरू झाले. नवरात्रीमध्ये मीठ, गहू, तांदूळ आणि अनेक प्रकारच्या पदार्थांपासून अंतर ठेवावे लागते आणि फक्त फळांचा आहार घ्यावा लागतो. दुसरीकडे, रमजानमध्ये अन्न आणि पाण्याशिवाय उपवास ठेवावा लागतो आणि सेहरी आणि इफ्तारमध्येच खावे लागते. उपवास ठेवण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की यकृत डिटॉक्स करणे, […]









